अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर राज्यभर बालविवाह रोखण्यासाठी कडक उपाययोजना
मुंबई, दि. १८ : अक्षय्य तृतीयेच्या या शुभमुहूर्तावर राज्यात मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळ्यांचे आयोजन होत असल्याने बालविवाह!-->!-->…
Read More...
Read More...
वीजनिर्मिती व पुरवठा सुरळीत राहण्यासाठी ‘एआय’चा वापर करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आवश्यक वीजनिर्मिती व सुरळीत वीजपुरवठ्यासाठी यंत्रणा सज्ज
मुंबई, दि १८: वीजनिर्मिती व वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ऊर्जा विभाग!-->!-->…
Read More...
Read More...
‘मित्रा’आणि ‘अर्थ डे नेटवर्क इंडिया’ यांच्यात ५६ लाख वृक्ष रोपण व पर्यावरणीय उपक्रमांबाबत करार
मुंबई, दि. १८: महाराष्ट्र शासनाची धोरणात्मक सल्लागार संस्था असलेल्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन अर्थात ‘मित्रा’ (MITRA) आणि अर्थ डे!-->!-->…
Read More...
Read More...
‘एमएमआरडीए’ आणि रायगड-पेण ग्रोथ सेंटर यांच्यात भागधारक करार
मुंबई, दि. १८: ‘एमएमआरडीए’ आणि रायगड-पेण ग्रोथ सेंटर यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भागधारक करार झाला.!-->!-->…
Read More...
Read More...
एज्युसिटी व मेडिसिटीच्या माध्यमातून जागतिक दर्जाच्या उच्चशिक्षण संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नामांकित विद्यापीठे कॅम्पस सुरु करण्यासाठी उत्सुक
प्रकल्पासाठी जागा त्वरित उपलब्ध करून देण्यावर भर देण्याचे निर्देश
मुंबई, दि!-->!-->…
Read More...
Read More...
डेटा सेंटर कंपन्यांना आवश्यक जागा त्वरित उपलब्ध करून द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
संबंधित कंपन्यांना वीज उपलब्धताही प्राधान्याने करुन देण्याचे निर्देश
मुंबई, दि. १८: जगभरातून तसेच प्रामुख्याने मध्य पूर्व!-->!-->…
Read More...
Read More...
शासनाचे धोरण शेतकरी हिताला प्राधान्य देणारे – पालकमंत्री अतुल सावे
नांदेड, दि. १८: जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा पालकमंत्री अतुल सावे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात सविस्तर आढावा घेतला. यामध्ये!-->!-->…
Read More...
Read More...
राज्यात २० ते २२ एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता
मुंबई, दि. १८: पश्चिम महाराष्ट्र (प्रामुख्याने घाट परिसर), खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये २० ते २२ एप्रिल!-->!-->…
Read More...
Read More...
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेसाठी ठोस उपाययोजना करा – पालकमंत्री अतुल सावे
नांदेड, दि. १८: जिल्ह्यात अलीकडे घडलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस विभागाने अधिक दक्षता घ्यावी, तसेच!-->!-->…
Read More...
Read More...
मुंबईत २० एप्रिल रोजी जिल्हास्तरीय ‘महिला लोकशाही दिन’
मुंबई, दि. १७ : समस्याग्रस्त व पीडित महिलांना आपल्या तक्रारी मांडण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी महिला व बाल!-->!-->…
Read More...
Read More...
