बेस्ट कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅच्युईटीची रक्कम याच आर्थिक वर्षात अदा करावी उपमुख्यमंत्री एकनाथ…

बेस्ट कर्मचाऱ्यांना अंतरिम दिलासा म्हणून ३००० रुपये आणि वेटलिजवरील कर्मचाऱ्यांना २००० रुपये मासिक हंगामी वाढ संप मागे घेत असल्याचे कृती समितीने केले जाहीर
Read More...

शेतकऱ्यांसाठी ३६ हजार ५८५ कोटींची राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी, महिला शेतकऱ्यांना…

– राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना होणार कर्जमाफीचा लाभ मुंबई, दि. २१ : शेतकऱ्यांना देण्यात येणारी #कर्जमाफी हा राज्य शासनासाठी राजकीय विषय नसून शेतकऱ्यांना
Read More...

राज्यातील नगर परिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक व पोट निवडणुकांसाठी मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया…

कुठल्याही अनुचित प्रकाराची नोंद नाही मुंबई, दि. २१ जून : राज्यातील १४ जिल्ह्यातील ८ नगर परिषदा व १४ नगर पंचायतीमधील एकूण ४७ रिक्त पदांकरिता निवडणूक
Read More...

‘योग’ ही शरीर आणि मनाला ऊर्जा देणारी जीवनपद्धती – आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके

यवतमाळ, दि. 21 (जिमाका) :  योग ही केवळ कसरत नसून शरीर आणि मनाला ऊर्जा देणारी जीवनपद्धती असल्याचे मत आदिवासी विकासमंत्री प्रा.
Read More...

शांतीक्षेत्र प्रेमगिरी आश्रमात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; केंद्रीय मंत्री श्री. गजेंद्र…

रायगड-अलिबाग,दि.२१ (जिमाका): मैत्रीबोध परिवाराच्या वतीने शांतीक्षेत्र प्रेमगिरी आश्रम येथे आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा
Read More...

आंबा-काजू उत्पादक, मच्छीमार आणि शेतकऱ्यांच्या वेदनांची जाणीव ठेवत वाढदिवस साजरा न करण्याचा मंत्री…

मुंबई, दि.  २१ : कोकणातील आंबा आणि काजू पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. मच्छीमारांचे झालेले नुकसान व राज्यातील अनेक भागांमध्ये
Read More...

योग ही भारतीय संस्कृतिची अमूल्य परंपरा- केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल

मुंबई, दि. २१ : योग ही भारतीय संस्कृतिची अमूल्य परंपरा असून शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणारे प्रभावी माध्यम आहे. योगामुळे
Read More...

योग हा संपूर्ण जगाचा ठेवा -केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी

मुंबई, दि. २१ : योगाचा उगम भारतात झाला असला तरी आज तो संपूर्ण जगाचा ठेवा आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने मांडलेल्या
Read More...

योग निरोगी व संतुलित जीवनाचा मंत्र – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई, दि. २१ : योग भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा असून निरोगी, संतुलित आणि सकारात्मक जीवन जगण्याचा मंत्र आहे. प्रत्येकाने नियमित
Read More...

भारताने जगाला दिलेले आरोग्याचे अनमोल वरदान म्हणजे योग – केंद्रीय बंदरे मंत्री सर्बानंद सोनोवाल

मुंबई, दि. २१ : योग भारताने जगाला दिलेले आरोग्याचे अनमोल वरदान आहे. योग ही केवळ व्यायामपद्धती नसून संपूर्ण जीवनशैली आहे. प्रत्येक नागरिकाने दैनंदिन जीवनात
Read More...