मराठवाड्यातील सिंचनाचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशिल – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

छत्रपती संभाजीनगर, दि.२७ (जिमाका) – जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘जल व्यवस्थापन
Read More...

अमरावतीतील ईडब्ल्यूएस भूखंड प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी – विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम…

मुंबई, दि. 27 : अमरावती शहरातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) आरक्षित भूखंड अन्य नागरिकांना विक्री झाल्याच्या आरोपांबाबत
Read More...

ज्या ठिकाणी बसथांबे आहेत, तेथे बसेस नियमित थांबल्या पाहिजेत – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर, दि. २७ : एसटी ही लोकसेवेसाठी निर्माण झाली आहे. त्यामुळे चालक आणि वाहकांनी अधिक कटिबद्धतेने सेवा बजावावी. प्रवाशांच्या सुरक्षित, सुलभ आणि विश्वासार्ह
Read More...

मुंबईसह उपनगरातील म्हाडाच्या इमारतींच्या सेवाशुल्काबाबत सर्वानुमते निर्णय घेणार – मंत्री शंभूराज…

मुंबई, दि. २७ : मुंबईसह उपनगरातील म्हाडाच्या ५६ इमारतींना म्हाडाकडून थकीत सेवाशुल्काची देयके भरण्याबाबत सर्वानुमते निर्णय घेतला जाईल, असे पर्यटन मंत्री
Read More...

उद्यानांमधील गैरप्रवृत्तींवर कडक कारवाईसाठी विशेष मोहीम राबवा – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. २७ : मुंबईच्या पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थांचे सेवन व इतर गैरप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी सुरक्षा व्यवस्था
Read More...

पाणंद रस्त्यांच्या कामातील गुणवत्तेबाबत तडजोड नाही – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर, दि. 27 : राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांसाठी संजीवनी देणारी मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना आपण संपूर्ण राज्यभर  राबवत आहोत. अनेक भागात पाणंद
Read More...

वन स्टॉप सेंटर: पीडित महिलांच्या हक्काचे माहेरघर; अमरावतीत एका वर्षात १९६ महिलांना मदतीचा हात

संकटग्रस्त महिलांना एकाच छताखाली सर्व प्रकारची मदत मिळावी या उद्देशाने केंद्र पुरस्कृत ‘मिशन शक्ती’ योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्यात ‘वन स्टॉप सेंटर’ (OSC)
Read More...

शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे उपलब्ध करुन द्यावे – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

पुणे, दि. २७: एल-निनोच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे  शेतकऱ्यांना
Read More...

ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

मुंबई / चंद्रपूर, दि. २७ : भारताला हस्तलिखितांचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. पारंपारिक ज्ञान हे पिढीदर पिढी या हस्तलिखितांद्वारे प्रसारीत होत आले आहे. परंतू
Read More...

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला ठाणे जिल्ह्यातील अतिक्रमण नियमितीकरणाच्या कामाला वेग

ठाणे, दि. २७ (जिमाका): ठाणे जिल्ह्यातील शासकीय आणि गायरान जमिनींवरील १ जानेवारी २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा राज्य शासनाचा निर्णय हा
Read More...