प्रभावी उपाययोजेनेमुळे, अक्षय तृतीयेदिवशी १३ बालविवाह रोखण्यात विभागाला यश – राज्यमंत्री मेघना…

मुंबई, दि. २० : राज्यात अक्षय तृतीयेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना या शुभ मुहूर्तावर होणाऱ्या बालविवाहांना आळा घालण्यासाठी महिला व बालविकास
Read More...

पत्रकारिता क्षेत्रात एआय मुळे महत्त्वाचे बदल – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

मुंबई, दि. २० : वेगाने बदलणाऱ्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात पत्रकारिता क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान महत्त्वाचे बदल घडवत आहे. या बदलांकडे
Read More...

व्यावसायिक प्रशिक्षणातून महिलांची प्रगतीकडे वाटचाल

महिलांनी आत्मनिर्भर बनून स्वतःच्या पायावर ठामपणे उभे राहावे, यासाठी केंद्र व राज्य शासन विविध प्रभावी योजना राबवत आहे. या योजनांमधून मुली व महिलांना केवळ
Read More...

सांगली जिल्ह्यात २००८ रुग्णांना सुमारे १४.४० कोटींची मदत

 सांगली, दि.२०  : शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे. सांगली
Read More...

२९ व्या राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेचे मंगळवारी उद्घाटन

मुंबई, दि. २० : औद्योगिक व व्यावसायिक कामगारांच्या २९ व्या आणि महिलांच्या २४ व्या खुल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा मुंबईत मंगळवार २१ एप्रिल पासून आयोजित
Read More...

मुंबई जिल्ह्यात ६८६ रुग्णांना सुमारे ६.५५ कोटींची मदत

मुंबई, दि. २०  : शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे. मुंबई
Read More...

महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये पीडितेला न्याय देण्यास सहाय्यकारी वार्तांकन असावे – लेखिका डॉ. रिचा…

मुंबई, दि. २० : महिला अत्याचार घटनांच्याबाबत वार्तांकन करताना संवेदनशीलता व जबाबदारी अत्यंत महत्त्वाची असते. संपूर्ण
Read More...

माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा…

मुंबई, दि. २० : माध्यमे ही केवळ माहिती देण्याचे साधन नसून समाजाची विचारसरणी घडवणारी प्रभावी शक्ती आहेत. त्यामुळे महिलांशी संबंधित विषय हाताळताना विशेष
Read More...

संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्य सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २० : संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी, प्रभावी अंमलबजावणी आणि समन्वयाच्या माध्यमातून या आपत्तीचे सौम्यीकरण करण्यात यावे. यासाठी सर्व
Read More...

वेदांमध्ये समृद्ध जीवनपद्धती सांगणारे ज्ञान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि. १९ एप्रिल : जगातील सर्व संस्कृती जास्तीत जास्त ४ हजार वर्षे जुन्या आहेत, मात्र आधुनिक पद्धतीने काढलेले वेदांचे वय हे
Read More...