गोदा ते नर्मदा या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६ उपक्रमाचा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी…

मुंबई, दि. १३ : “गोदा ते नर्मदा” या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६ चा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून कार्यक्रमाद्वारे केला जाईल, असे
Read More...

अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत निवेदन स्वीकारण्यास मुदतवाढ

मुंबई, दि. १३ : राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने अर्ज किंवा निवेदने सादर करण्यासाठीची मुदत ३०
Read More...

अनुसूचित जाती-जमाती अधिकारी व कर्मचारी संघटनेतर्फे मंत्रालय येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

मुंबई, दि.१३ : अनुसूचित जाती जमाती वि. जा/ भज/ई.मा.व/वि.मा.प्र/ शासकीय- निमशासकीय/ अधिकारी कर्मचारी संघटना मंत्रालय, मुंबई यांच्या विद्यमाने महामानव,
Read More...

उष्णता लाटेच्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी राज्य शासन सज्ज -आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

मुंबई, दि.१३: वातावरणीय बदलांमुळे राज्यात हवामानात मोठे आणि अनियमित बदल दिसून येत आहेत. मे महिन्यात पाऊस, एप्रिलमध्ये गारपीट तसेच वर्षभर विविध ठिकाणी
Read More...

श्रीवर्धन समुद्रकिनारा ‘ब्लू फ्लॅग बीच’ म्हणून विकसित होणार -महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. १३ :  रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याचा शाश्वत विकास साधत त्याला ‘ब्लू फ्लॅग बीच’ म्हणून विकसित करण्यात
Read More...

रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिर, जतन व दुरुस्ती कामांसाठी १५ एप्रिल ते ३१ जुलैपर्यंत बंद

पुणे, दि.१३ : (जिमाका वृत्तसेवा) – अष्टविनायक आराखड्याअंतर्गत महाराष्ट्र शासनाने मंदिरांच्या जतन व संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून
Read More...

बारामती, राहुरी विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक; मतदानादिवशी मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर

मुंबई, दि.१३:  २०१- बारामती आणि २२३- राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवार, २३ एप्रिल २०२६ रोजी  मतदान होणार
Read More...

उदंचन जलविद्युत प्रकल्पाद्वारे ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्र अग्रेसर ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र…

मुंबई, दि. १३ : राज्यातील वीज निर्मितीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येणार येत उदंचन जलविद्युत प्रकल्पातून एक लाख मेगावॅट वीज क्षमता निर्माण
Read More...

राज्यपालांची समूह विद्यापीठांच्या कुलगुरुंसोबत बैठक

मुंबई, दि. १३ : महाराष्ट्रातील केवळ एक – दोन विद्यापीठांना आज राष्ट्रीय मानांकनात स्थान आहे. हे चित्र बदलले पाहिजे. राज्यातील
Read More...

मुंबई शहर जिल्ह्यात सामाजिक सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई, दि. १३ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त ०८ एप्रिल
Read More...