शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्याच्या दिशेने राज्य शासन प्रयत्नशील- पणन मंत्री जयकुमार…

राजधानी नवी दिल्ली येथे आंबा महोत्सवाचे आयोजन करणार पणन मंत्र्यांच्या हस्ते ‘आंबा महोत्सव-२०२६’चे उद्घाटन पुणे, दि.११:‘फळांचा राजा’ म्हणून ओळखला जाणारा
Read More...

जिल्हा नियोजनची विकासकामे वेळेत पूर्ण करा; गुणवत्तेबाबत तडजोड नाही -पालकमंत्री नितेश राणे

सिंधुर्दुर्गनगरी दि. ११ (जिमाका):  सिंधुदुर्ग जिल्ह्याने मागील आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, चालू वर्षातही हीच गती
Read More...

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री संजय राठोड यांचे अभिवादन

यवतमाळ, दि.११: महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्रीसंजय राठोड यांनी महात्मा
Read More...

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकाराने कर्जत-जामखेडमध्ये डिजिटल शैक्षणिक क्रांती

एकूण ३४३ जिल्हा परिषद शाळांना ९ कोटी ६४ लाख २७ हजार रुपये खर्चाचे डिजिटल साहित्य मुंबई, दि. ११:  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास आणि
Read More...

नोकरीमध्ये शिस्तबद्ध सर्जनशीलता महत्त्वाची; परिसंवादातील सूर

नवी दिल्ली, दि. ११: प्रशासकीय सेवेतील कठोर शिस्त आणि साहित्यातील सृजनशीलता यांचा सुवर्णमध्य साधत आपली प्रशासकीय सेवा केली असल्याचे मत आज महिला अधिकाऱ्यांनी आपले अनुभव…
Read More...

‘तणाव हीच ताकद’ कार्यालयीन तणाव व्यवस्थापनावर परिसंवादात मंथन

नवी दिल्ली, दि. ११:  प्रशासकीय महिला अधिकाऱ्यांच्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2026 आयोजित परिसंवादात कार्यालयीन
Read More...

राजधानीत महात्मा ज्योतिराव फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन

नवी दिल्ली, दि. ११ : थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आज राजधानीत त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
Read More...

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेची व्याप्ती वाढवणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा, दि. १२: ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही योजना शेतकऱ्यांसह धरण क्षेत्रातील लाभार्थ्यांना खूप उपयोगी आहे. या योजनेची
Read More...

मनाची तरलता जिवंत ठेवण्यासाठी सातत्याने साहित्य निर्मिती आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली, दि. ११ : साहित्य मानवी व्यक्तिमत्वाला यंत्रमानव होऊ देत नाही. मनाची तरलता साहित्य जिवंत ठेवते. त्यामुळे चक्रधर स्वामी, ज्ञानेश्वर माऊलीचा वारसा
Read More...