Browsing Category

Uncategorized

सार्वजनिक विद्यापीठांनी शैक्षणिक गुणवत्ता आणि राष्ट्रीय रँकिंग उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत – …

मुंबई, दि. १७ : राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांनी  शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय रँकिंग सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, यासाठी
Read More...

दिव्यांग व अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. १७ : दिव्यांग व अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्याकरिता या योजनेंतर्गत अर्थसहाय्य
Read More...

संवादातून, सर्वांच्या सहभागातून समृद्ध राज्य साकारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.१७ : सरपंच संवाद हा ‘क्यूसीआय’ने तयार केलेला प्लॅटफॉर्म, देशभरातील सरपंचांचा हक्काचा प्लॅटफॉर्म आहे. आज त्याच्यावर पंचवीस हजार सरपंचांसोबत एकावेळी
Read More...

विद्यापीठांनी मूल्याधिष्ठित शिक्षण आणि सातत्यपूर्ण प्रगतीसाठी प्रयत्नशील राहावे – राज्यपाल आचार्य…

मुंबई, दि. १७ : महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेला जागतिक स्तरावर नेण्यासाठी सातत्यपूर्ण आणि संघटित प्रयत्नांची आवश्यकता आहे. केवळ योजना तयार करणे पुरेसे
Read More...

‘महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध होणार – …

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर मुंबई, दि.१७ : राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःला सिद्ध
Read More...

कोठा येथे साडी निर्मिती उद्योग उभारणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

अमरावती, दि. 17 (जिमाका) : मेळघाटातील आदिवासींना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांचा आर्थिक
Read More...

शासकीय विद्यानिकेतनचा लौकिक कायम राखण्यासाठी ठोस उपाययोजना करणार – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. 17 : शालेय शिक्षण विभाग विद्यार्थी हिताच्या विविध उपक्रमांना गती देत आहे. ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना ‘शासकीय विद्यानिकेतन’च्या
Read More...

नैसर्गिक शेतीस अनुरूप वाणांची निर्मिती आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १७ :राज्यात पुढील दोन ते तीन वर्षांत २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी बी-बियाणे उत्पादक कंपन्यानी
Read More...

माजी मुख्यमंत्री दिवगंत वसंतराव नाईक यांचे कार्य राज्याला दिशादर्शक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर, दि.16 (विमाका) :– महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले दिवगंत वसंतराव नाईक यांनी राज्याच्या दुष्काळमुक्तीसाठी केलेली
Read More...

शेवटच्या घटकाचा विचार हाच खरा न्याय – न्यायमूर्ती अनिल किलोर

चंद्रपूर, दि. 16 : संविधानाने आपल्याला मुलभूत अधिकार दिले आहेत. हे अधिकार शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी न्यायिक अधिका-यांची आहे. नवीन होणारी
Read More...