Browsing Category
Uncategorized
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त यंदाचा ३१ ऑक्टोबर रोजीचा ‘राष्ट्रीय एकता दिवस’…
गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील एकता नगर येथे भव्य संचलन आणि सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन
विविधतेमध्ये एकतेचा संदेश देण्यासाठी, विविध राज्ये आणि केंद्रशासित!-->!-->…
Read More...
Read More...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणजे एक विचार, एक प्रेरणास्रोत – राज्यपाल आचार्य देवव्रत
मुंबई, दि. 24 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे केवळ भारताचे नेते नाहीत, तर ते एक विचार आहेत, एक प्रेरणास्रोत आहेत. त्यांचे जीवन हे मानवतेच्या सेवेचे आणि!-->!-->…
Read More...
Read More...
‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा’ योजनेअंतर्गत खोल समुद्रातील मासेमारी नौकांचे उद्घाटन
मुंबई, दि. २४ : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर २०२५ रोजी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे खोल समुद्रातील दोन मासेमारी!-->!-->…
Read More...
Read More...
डॉ.अजय चंदनवाले यांच्याकडे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु पदाचा अतिरिक्त पदभार
मुंबई, दि. २४ : महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल तथा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलपती आचार्य!-->!-->…
Read More...
Read More...
महाराष्ट्र शासनाचे २५ व ३० वर्षे मुदतीचे १,००० कोटी रुपयांचे तर, ११ व १७ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी…
महाराष्ट्र शासनाचे २५ वर्षे मुदतीचे १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
मुंबई, दि.२४ : महाराष्ट्र शासनाच्या २५ वर्षे मुदतीच्या १,००० कोटींच्या रोख्यांची विक्री!-->!-->…
Read More...
Read More...
हवामान बदल संकटावर ‘नैसर्गिक शेती’ हाच उपाय – राज्यपाल आचार्य देवव्रत
मुंबई, दि. २४ : नैसर्गिक शेती ही निसर्गाच्या नियमांवर आधारित आहे. ही शेतीपद्धत पाण्याचा वापर ५० टक्क्यांनी कमी करते आणि भूजलपातळी वाढवते. नैसर्गिक शेती हा!-->!-->…
Read More...
Read More...
राज्यात २७ ऑक्टोबरपासून ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
मुंबई, दि. २४ : भ्रष्टाचार निर्मुलनासाठी जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल!-->!-->…
Read More...
Read More...
दक्षता जनजागृती सप्ताहादरम्यान भ्रष्टाचारविरोधी संदेश प्रसारित करण्याचे आवाहन
मुंबई, दि. २४ : केंद्रीय दक्षता आयोगामार्फत २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२५ दरम्यान दक्षता जनजागृती!-->!-->…
Read More...
Read More...
सातारा जिल्ह्यातील ‘साखरवाडी’ आणि पुणे जिल्ह्यातील ‘कुंजीरवाडी’ गावांना जैवविविधता संवर्धनासाठी…
नवी दिल्ली, 24 : भारताच्या समृद्ध जैविक वारशाचे संरक्षण आणि स्थानिक समुदायांना त्यांच्या योगदानाचे फायदे!-->!-->…
Read More...
Read More...
शब्दांचा किमयागार, साक्षेपी व्यक्तिमत्वाला मुकलो
मुंबई, दि.२४: मोजक्या शब्दांत, नेमका संदेश पोहोचविण्यात शब्दांचा किमयागार म्हणता येईल अशा साक्षेपी व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
Read More...
Read More...
