Browsing Category

Business

‘दिलखुलास’मध्ये प्रा. मृदुला दाढे यांची मुलाखत

मुंबई, दि. ४ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाच्या प्रा. मृदुला दाढे यांची मुलाखत
Read More...

महाराष्ट्राची क्रीडा परंपरा अधिक बळकट करण्यासाठी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा -उपमुख्यमंत्री सुनेत्रा…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय  मुंबई, दि. ४ : यंदाची छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा अंबरनाथ
Read More...

श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकासकामे भव्य, दिव्य आणि दर्जेदार व्हावीत -पालकमंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. ४ : मराठवाड्याच्या श्रद्धास्थानाचा मुकुटमणी असलेल्या श्री क्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिराच्या विकासकामांना भव्यतेची आणि दिव्यतेची नवी उंची
Read More...

१६ ते २० मार्चदरम्यान श्रीशैल देवस्थानात उगादी महोत्सव

मुंबई, दि. ४ : आंध्र प्रदेश शासनाच्या देवस्थान विभागाअंतर्गत असलेल्या श्रीशैल देवस्थान येथे उगादी महोत्सव १६ ते २० मार्च २०२६ या
Read More...

परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षित परत आणणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि 4 : युद्धजन्य परिस्थितीमुळे काही देशांची हवाई वाहतूक सेवा बंद झाल्यानंतर परदेशात अडकलेल्या भारतीयांबाबत राज्य शासन सतर्क असून त्यांना सुरक्षित परत
Read More...

हरवलेल्या महिला शोधण्यासाठी राज्यात स्पेशल सेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गेल्या वर्षभरात सापडलेल्या महिलांच्या संख्येत 10 टक्क्यांनी वाढ मुंबई, दि.४ : हरवलेल्या महिलांना शोधण्यासाठी राज्य शासनाने स्पेशल सेल तयार केला आहे. या
Read More...

‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुस्तक संकेतस्थळावर उपलब्ध

नागपूर, दि. ४: येत्या ६ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्ष २०२६-२०२७ या आर्थिक
Read More...

मागासवर्गीय शासकीय वसतिगृहांना महापुरुषांची नावे देण्याचा सामाजिक न्याय विभागाचा निर्णय

मुंबई, दि. ०३ : सामाजिक न्याय विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांना महापुरुषांची नावे देण्याचा ऐतिहासिक निर्णय
Read More...

आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थिती : अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी केंद्र सरकारसोबत समन्वय

मुंबई, दि. ३ : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील
Read More...

त्याग, सेवा आणि समर्पणाचा ३५० वा शहिदी समागम – एक अविस्मरणीय अनुभव

“बोले सो निहाल, सत श्री अकाल !” या जयघोषाने जेव्हा नवी मुंबईचे आकाश दुमदुमले, तेव्हा तो केवळ एक आवाज नव्हता, तर ती लाखो अंतःकरणातील श्रद्धा आणि कृतज्ञतेची
Read More...