Browsing Category

Business

युवक-युवतींना शिक्षण व रोजगाराच्या संधींसाठी वनार्टीचा सर्वंकष रोडमॅप – इतर मागास बहुजन कल्याण…

मुंबई, दि. ११ : विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील युवक-युवतींना शिक्षण व रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी
Read More...

आदिवासी विकास विभाग व टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स यांच्यात सामंजस्य करार

मुंबई, दि. ११ : आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे, उद्योगसुसंगत आणि आधुनिक तंत्रज्ञानाधारित कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने
Read More...

गुरु तेग बहादुर आणि संत नामदेव : मूलभूत विचारांची समानता

भारतीय सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा ही विविध संत, गुरू आणि विचारवंतांच्या योगदानातून समृद्ध झालेली आहे. या परंपरेत महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे
Read More...

मुख्यमंत्र्यांकडून नागपूर विभागाच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा  

नागपूर, दि. 11 : मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांकरिता वर्ष
Read More...

सायक्लोथॉन उपक्रमातून देशाची एकात्मता आणि अखंडत्वाचे दर्शन – विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर

मुंबई, दि. ११ : विविध सुरक्षा दलांमुळे  देशात विविध भाषा, संस्कृती असतानाही राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडत्व कायम आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या ‘वंदे
Read More...

कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी आवश्यक कार्यवाही त्वरीत करावी – पर्यावरण व वातावरणीय बदल…

मुंबई, दि. ११ : कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करण्याच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रकल्पाला शासनाची मान्यता असून हा प्रकल्प
Read More...

खरीप हंगामासाठी युरिया आणि डीएपीचा संरक्षित साठा आवश्यक – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. 11 : खरीप हंगामासाठी युरिया आणि डीएपीचा संरक्षित साठा ठेवण्याचे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. खरीप
Read More...

‘हिंद-दी-चादर’ शहीदी समागम कार्यक्रमांची व्यापक स्वरुपात जनजागृती करावी – जिल्हाधिकारी भाग्यश्री…

धुळे, दि. 11 (जिमाका) : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमाचा कार्यक्रम 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी नवी मुंबईतील
Read More...

देशातील पहिल्या ‘मुंबई क्लायमेट वीक’चे १७ ते १९ फेब्रुवारी रोजी मुंबईत आयोजन

  मुंबई, दि. 11  : हवामान बदलाच्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर भारतातील पहिला मुंबई क्लायमेट वीक (एमसीडब्ल्यू) १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मुंबईत
Read More...

एआय फॉर ॲग्री २०२६ : कृत्रिम बुद्धिमत्ता व कृषी क्षेत्रातील जागतिक शिखर परिषद महाराष्ट्रात – कृषी…

मुंबई, दि. ११ : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्याला जागतिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये
Read More...