Browsing Category

Business

आपत्ती व्यवस्थापन मान्सून पूर्वतयारी १५ दिवसात पूर्ण करा; अलमट्टी व हिप्परगीबाबत स्ट्राँग मॉनीटरींग…

कोल्हापूर, दि. ११ (जिमाका) : मान्सून २०२६ च्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती आणि आपत्ती व्यवस्थापन पूर्वतयारीचा सविस्तर आढावा पालकमंत्री
Read More...

संत शिरोमणी श्री सावता महाराज मंदिराचे डिझाईन आठ दिवसात अंतिम करावे – पालकमंत्री जयकुमार गोरे

श्री सावता महाराज मंदिरासाठी आवश्यक असलेली जमीन खरेदी प्रक्रिया तत्काळ सुरू करावी जगद्गुरु श्री महात्मा बसवेश्वर यांच्या
Read More...

प्रशासनाकडे टँकर मागणीचा प्रस्ताव आल्यास 48 तासात मंजुरी प्रदान करावी – पालकमंत्री जयकुमार गोरे

सोलापूर, दिनांक ११ : जिल्ह्यातील कोणत्याही गावातून संबंधित पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे टँकर मागणी चा प्रस्ताव आल्यानंतर त्यांनी 24 तासात
Read More...

उन्हाळ्यात जनावरांना होणारी विषबाधा आणि उपाययोजना

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने जनावरांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. या काळात जनावरांमध्ये उष्माघात,
Read More...

फाउंटन येथील परिवहन आयुक्त कार्यालय आता वांद्रे (पूर्व) येथे स्थलांतरित

मुंबई, दि. ११ : मोटार वाहन विभागाचे मुख्यालय असलेले परिवहन आयुक्त कार्यालय फाउंटन येथून प्रशासकीय इमारत, ४ था मजला, डॉ.
Read More...

परभणीतील शेतकऱ्यांना पाणी उपलब्धता वाढविण्यास प्राधान्य द्यावे –  – राज्यमंत्री मेघना…

मुंबई, दि. ११ : शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होण्यासाठी जलसाठा वाढवणे, सिंचन क्षमता विस्तार करणे आणि पाण्याचे प्रभावी व्यवस्थापन करणे अत्यंत
Read More...

एकल महिला धोरणासाठी राज्यस्तरीय सर्वेक्षण आवश्यक – महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना…

मुंबई, दि. ११ : राज्यातील एकल महिलांच्या विविध प्रश्नांचा सर्वंकष विचार करून प्रभावी धोरण तयार करण्यासाठी राज्यस्तरीय सर्वेक्षण
Read More...

राज्य कामगार विमा योजनेच्या सेवा अधिक सक्षम करा – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई, दि. ११ : राज्यतील कामगारांना अधिक दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य कामगार विमा योजनेची
Read More...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर खर्चांमध्ये संयम – सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार

मुंबई, दि. ११ : देश सध्या कठीण परिस्थितीतून जात असताना राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
Read More...

कोकणचा विकास हा महाराष्ट्राच्या विकासाचा कणा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

रायगड-अलिबाग, दि. ११ (जिमाका) : रोहा शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते आज
Read More...