Browsing Category

Entertainment

रायगड जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत ७३ उद्योगांसोबत ५ हजार ४८०.९३ कोटींचे सामंजस्य करार – पालकमंत्री…

रायगड-अलिबाग, दि.१९ : राज्यातील औद्योगिक गुंतवणुकीला गती देणे, स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देणे आणि तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून
Read More...

रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी बोलता न आल्यास बॅज निलंबित केला जाणार – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. १९ : राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान असणे अनिवार्य असून, या नियमाची अंमलबजावणी उद्या, २० ऑगस्टपासून करण्यात
Read More...

तृतीयपंथीयांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘बीज भांडवल योजना’

मुंबई, दि. १९ : तृतीयपंथीय घटकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‘बीज भांडवल योजना’ सुरू करण्यात
Read More...

कासारवडवलीतील ७८० मीटर लांबीचा डी.पी. रस्ता सामंजस्याने पूर्ण करा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

मुंबई, दि. १९ : ठाणे येथील कासारवडवली-मोगरपाडा गाव परिसरातील २० मीटर रुंद आणि ७८० मीटर लांबीच्या डी.पी. रस्त्याचे काम स्थानिक
Read More...

पर्यावरणपुरक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी घनकचऱ्याचे व्यवस्थापन करावे – मंत्री पंकजा मुंडे

नाशिक, दि. १९ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. त्यासाठी देश- विदेशातून भाविक मोठ्या संख्येने येतील.
Read More...

अधिक जबाबदारीने काम करून पालकमंत्री पदाला न्याय देणार..! -पालकमंत्री भरतशेठ गोगावले

रायगड-अलिबाग, दि.१९:  रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी माझी नियुक्ती केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
Read More...

४ हजार पावले माती पाण्यासाठी! २१ ऑगस्टला महाराष्ट्रभर ‘महा वॉकेथॉन’

मुंबई, दि. १९ : “एक पाऊल तुमचे, एक थेंब भविष्यासाठी!” या संदेशासह महाराष्ट्र आता पाण्यासाठी चालणार आहे. २१ ऑगस्टला ३ किलोमीटर म्हणजेच सुमारे ४ हजार पावले
Read More...

‘महा-साधना सप्ताहा’त नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा

रणजितसिंह राजपूत यांना ‘AI दक्ष’ व ‘कर्मयोगी उत्कर्ष’; दिनेश चौरे, विकास नाठे यांना ‘AI दक्ष’ बॅज  नंदुरबार, दिनांक १९ ऑगस्ट, २०२६ (जिमाका वृत्त) : शासकीय
Read More...

पाण्याची वाट… शासनाच्या पुढाकारातून समृद्धीकडे

पाण्याला स्मृती असते की नाही, माहीत नाही. पण एखाद्या प्रदेशाच्या विकासाच्या इतिहासाला पाण्याची स्मृती नक्कीच असते. कुठे नदीने संस्कृती उभी केली, कुठे
Read More...

‘फार्म टू फॉरेन’ मोहिमेतून महाराष्ट्रातील कापड उद्योगाला मिळणार जागतिक झळाळी – उपमुख्यमंत्री एकनाथ…

मुंबई, दि.१९: महाराष्ट्राच्या मातीत पिकलेला कापूस आणि त्यापासून तयार उत्पादने आता थेट परदेशातील मॉलमध्ये झळकरणार आहेत. कापूस उत्पादनापासून ते जागतिक फॅशन
Read More...