Browsing Category

Opinions

‘महा-देवा प्रोजेक्ट’साठी फुटबॉल टीम तयार करा – राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे

मुंबई, दि.15 : राज्यातील सर्व  विद्यापीठांअंतर्गत महाविद्यालयांमध्ये प्रत्येक खेळाडूंची भारत स्पोर्ट्स पोर्टल वर नोंद करून
Read More...

प्रशासनाने लोकाभिमुख व पारदर्शकपणे कार्य करावे – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

छत्रपती संभाजीनगर, दि. 15 (विमाका) — शासनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविताना त्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी
Read More...

‘उमेद’च्या ग्रामीण महिलांचा देशाच्या राजधानीत झेंडा !

नवी दिल्ली, 15 :  देशाच्या राजधानीत गेले तीन दिवस आयोजित महाराष्ट्र खाद्य महोत्सव – 2025 च्या  निमित्ताने महाराष्ट्राच्या वैशिष्टपूर्ण खाद्य संस्कृतीचा खमंग
Read More...

प्रधान सचिव विजय वाघमारे यांची आदिवासी विभागीय क्रीडा स्पर्धेस भेट 

स्पर्धेदरम्यान भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन चंद्रपूर, दि. 15 : आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव विजय वाघमारे यांनी दि. 13 ते 15 डिसेंबर 2025 दरम्यान
Read More...

‘दिलखुलास’ व ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात संचालक संजीव कर्पे यांची मुलाखत

मुंबई, दि. 15: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘पर्यावरण संतुलन व संवर्धनात
Read More...

‘स्वयंसिद्धा’ उपक्रमासाठी महिलांनी ‘स्त्री शक्ती’ॲप वर जास्तीत जास्त नोंदणी करावी – राज्यपालांचे…

मुंबई, दि.15 : महिला सशक्तिकरणाच्या उद्देशाने राज्य सार्वजनिक विद्यापीठांअंतर्गत सुरू केलेल्या ‘स्वयंसिद्धा उपक्रमासाठी’ जास्तीत
Read More...

राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान व १६ जानेवारीला मतमोजणी

मुंबई, दि. 15: बृहन्मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान; तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल.
Read More...

वृक्ष संवर्धनासाठी नाशिककरांनी योगदान द्यावे – कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन

नाशिक, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक शहरात 15 हजार वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे. याबरोबरच ठिकठिकाणी वृक्षारोपण करून त्यांचे
Read More...

आरटीओ कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना सुलभ सेवा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

उत्तन येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा शुभारंभ     मुंबई,दि.१५ : मिरा–भाईंदर शहराची लोकसंख्या व वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने स्वतंत्र
Read More...

मेट्रोच्या माध्यमातून कोंढवा परिसर इतर भागाशी जोडणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि.१५: कात्रज-कोंढवा मार्गाचे काम लवकरात पूर्ण करण्यात येईल, मेट्रोच्या माध्यमातून कोंढव्याचा भाग इतर भागाशी जोडण्यात येईल. शिवाजी नगर ते येवलेवाडी
Read More...