Browsing Category

Opinions

स्वच्छ महाराष्ट्र अभियानात ­सुविधा केंद्रांचे महत्वाचे योगदान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

७.५ लाख नागरिकांना स्वच्छतेचे शिक्षण; ५.५ लाख नागरिकांनी घेतला सुविधा केंद्राचा लाभ मुंबई, दि. १८ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात
Read More...

महाराष्ट्र शासन व जीएएमई करारामुळे सूक्ष्म उद्योगांना मोठा दिलासा; रोजगारनिर्मितीला वेग मिळणार –…

मुंबई, दि. 18 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज महाराष्ट्र शासन आणि ग्लोबल अलायन्स फॉर मास एंटरप्रुनरशिप (जीएएमई) यांच्यात  वर्षा
Read More...

मंत्रालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली ध्यानातून अनुभूती

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनीही अनुभवला ध्यान संस्कार मुंबई, दि.18: ‘वसुधैव कुटुंबकम’ या तत्वज्ञानावर आधारित सदगुरु श्री शिवकृपानंद स्वामींच्या
Read More...

लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र राज्याच्या प्रगतीचे आधारस्तंभ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 18 : उद्योजक स्वतःच्या कष्टातून उद्योग उभारतात, तंत्रज्ञानाची जोड, विकासाला चालना, आधुनिक साधने यांची उपलब्धता करून दिल्यास हे उद्योजक चमत्कार
Read More...

पुढील पिढ्यांचे आरोग्य जपण्यासाठी नैसर्गिक शेती करणारा शेतकरी महत्त्वाचा – राज्यपाल आचार्य देवव्रत

पुणे, दि. १८ (जिमाका): आपल्या देशात रासायनिक शेतीमुळे मानवी आरोग्याचे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. त्या आव्हानाला तोंड देण्यासाठी नैसर्गिक शेती हा प्रभावी
Read More...

वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांच्या प्रदर्शनाचे सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या उद्घाटन

मुंबई, दि.१७  : भारतीय वाळूशिल्पकलेला जागतिक स्तरावर नवी ओळख देणारे पद्मश्री सुदर्शन पटनायक आता प्रथमच त्यांच्या निवडक कलाकृतींसह मुंबईच्या प्रेक्षकांसमोर
Read More...

विकसित महाराष्ट्र २०४७ – उच्च शिक्षणात डिजिटल परिवर्तनाची गती – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत…

मुंबई दि. १७ : महाराष्ट्रातील उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रात ‘विकसित महाराष्ट्र दृष्टीक्षेप २०४७’ या उद्दिष्टाच्या दिशेने विद्यापीठांनी ठोस पावले उचलावीत, असे
Read More...

अत्याधुनिक बायोसायन्सेस–टेक्नॉलॉजी संशोधन व इनक्युबेशन लॅब स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार

मुंबई दि.१७ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे आणि बायोएरा लाइफ सायन्सेस प्रा. लि., पुणे यांच्यात अत्याधुनिक ‘स्टेट-ऑफ-द-आर्ट
Read More...

प्रत्येक आदिवासी पाड्याला विकासाचा प्रत्यय देवू –  केंद्रीय आदिवासी विकास मंत्री जुएल ओराम

नागपूर, दि. 17:-  भारतातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी केंद्र सरकार एका कटिबध्दतेने काम करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 हजार 700 कोटी रुपयांपेक्षा
Read More...

मानव-बिबट संघर्ष कमी करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करा; केंद्र सरकारकडून बिबट नसबंदीची…

पुणे, दि. 17: मानव-बिबट संघर्ष कमी करण्यासाठी प्रस्तावित कामांकरिता लागणारा निधी व त्याकरिता प्रस्तावाची मागणी तात्काळ सादर करावी, तसेच कृत्रीम बुद्धीमत्ता
Read More...