Browsing Category
Politics
उष्णतेच्या लाटांबाबत ‘दिलखुलास’ कार्यक्रमाच्या विशेष भागातून जनजागृती
मुंबई, दि. १६ : राज्यात पुढील काही दिवसांत उष्णतेची तीव्रता वाढण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. या!-->!-->…
Read More...
Read More...
विकसित भारताच्या निर्मितीसाठी युवकांचा सक्रिय सहभाग आवश्यक – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
वर्धा, (जिमाका) दि. १६ : वर्धा हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वास्तव्य लाभलेला जिल्हा आहे. गांधीजींनी त्यावेळी पाहिलेले विकसित भारताचे स्वप्न साकार!-->!-->…
Read More...
Read More...
उद्योगस्नेही वातावरणामुळे राज्यात उद्योगांचे नवे पर्व – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 16 : राज्यात गुंतवणूक येऊन त्याचे उद्योगात रूपांतर करण्यासाठी अनेक धोरणात्मक सुधारणा करण्यात आल्या आहेत. राज्य शासन महाराष्ट्रामध्ये उद्योग!-->!-->…
Read More...
Read More...
आदिवासी क्षेत्रात रुग्णसेवेसाठी देण्यात आलेल्या रुग्णवाहिकांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई, दि. 16 : स्व. लिलाराम जांगिड चॅरिटेबल ट्रस्ट आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्यामार्फत ठाणे, पालघर जिल्ह्यातील आदिवासी!-->!-->…
Read More...
Read More...
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची बापूकुटीस भेट
वर्धा, दि. १६ (जिमाका): राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सेवाग्राम येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे अनेक वर्ष वास्तव्य!-->!-->…
Read More...
Read More...
नारी शक्ती वंदन :लोकशाहीच्या नव्या पर्वाची सुरुवात
दिनांक १६ एप्रिल, २०२६
भारताच्या लोकशाही प्रवासातील काही क्षण केवळ कायदेशीर बदल नसतात, तर ते एका नव्या युगाची नांदी ठरतात. नवीन संसद भवनात पहिले विधेयक!-->!-->…
Read More...
Read More...
महिला सुरक्षेसाठी यंत्रणा अधिक मजबूत करण्याचे उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांचे निर्देश
मुंबई, दि. १५ : राज्यातील महिला सुरक्षेशी संबंधित शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधून महिलांना तातडीने न्याय मिळवून देण्यासाठी!-->!-->…
Read More...
Read More...
‘टाटा मुंबई मॅरेथॉन’ परिवर्तनाचा मंच – राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल
मुंबई, दि. १५ – टाटा मुंबई मॅरेथॉन ही केवळ मॅरेथॉन नसून सामूहिक देणगीची शक्ती अधोरेखित करणारा परिवर्तनाचा मंच आहे, असे प्रतिपादन राजशिष्टाचार व पणन मंत्री!-->!-->…
Read More...
Read More...
जागतिक स्तरावर महाराष्ट्राच्या पर्यटनाचे ब्रँडिंग करणार – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
मुंबई,दि.१५: महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन स्थळांची देश-विदेशात व्यापक प्रचार आणि प्रसिद्धी करण्यासाठी पर्यटन विभागाने!-->!-->…
Read More...
Read More...
देशाच्या विकासासाठी महिलांचा ५० टक्के सहभाग अत्यावश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. १५ : देशाच्या विकासात महिलांचा ५० टक्के सहभाग जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत भारत विकसित राष्ट्र होऊ शकत नाही, महिलांना राजकीय प्रतिनिधित्व मिळावे!-->!-->…
Read More...
Read More...
