Browsing Category

Politics

‘कोयना बॅकवॉटर फेस्टिव्हल’चे नियोजन भव्य स्वरूपात करणार – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. १५: कोयना जलाशयाचा विस्तीर्ण परिसर आणि येथील नैसर्गिक सौंदर्य जगभरातील पर्यटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी  आणि  महाबळेश्वर
Read More...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किटला राज्यभरातून प्रतिसाद – पर्यटन मंत्री शंभूराज  देसाई

मुंबई, दि. 15  :  महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून 13 व 14 एप्रिल 2026 रोजी आयोजित
Read More...

राज्यात उष्णतेचा लाटेचा इशारा; नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी – राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे…

मुंबई, दि. १५ : राज्यात पुढील काही दिवसांत उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. विविध भागांमध्ये तापमान लक्षणीय
Read More...

कोकण विभागात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची दमदार कामगिरी; उत्पन्नात विक्रमी वाढ – पर्यटन मंत्री…

मुंबई,दि १५: महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेल्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (मपविम) कोकण विभागाने पर्यटन क्षेत्रात
Read More...

‘एसटी’चा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. १५: २०२५-२६ या आर्थिक वर्षातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री तथा महामंडळाचे
Read More...

आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक बळकट करण्यावर भर – राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. १५ – परस्पर आंतरराष्ट्रीय संबंध दृढ करण्यासाठी सर्व देशांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल म्हणाले. 
Read More...

महाराष्ट्रातील उच्च उष्णतेच्या जोखमीच्या शहरी जिल्ह्यांतील बाह्य (मैदानी) असंघटित कामगारांच्या…

मुंबई, दि.१५ : उच्च उष्णतेच्या लाटा संभावित असणाऱ्या शहरी जिल्ह्यातील मैदानी असंघटीत कामगारांच्या संरक्षणाबाबत राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या
Read More...

चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणींमध्ये उष्णताजन्य ताण व्यवस्थापनाबाबत सूचना

मुंबई, दि.१५ :  उष्णतेच्या लाटेचा अंदाज असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणीमध्ये काम करणाऱ्या  कामगारांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने मार्गदर्शक
Read More...

नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीसह अधिकाऱ्यांनी प्रशासनावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करणे महत्त्वाचे –…

विकसित भारतासाठी योगदान द्या – राज्यपाल जिष्णू देव वर्मानागपूर, दि. १५ : ‘विनम्रता, संयम आणि संवेदनशीलता हे आदर्श कार्यपद्धतीचे अविभाज्य घटक आहेत. अधिकारी
Read More...

रुग्णांकडून कामाची पोचपावती मिळणे हीच खरी सेवा – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर, दि. 15 (जिमाका) : कामगार विमा योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून सेवांबाबत चांगल्या प्रतिक्रिया आणि समाधान
Read More...