Browsing Category
Politics
घटनात्मक पायाभरणीमुळे भारताची लोकशाही सशक्त – राज्यपाल जिष्णु देव वर्मा
चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन
मुंबई, दि. १४ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे समाजपरिवर्तनाचे!-->!-->…
Read More...
Read More...
व्हिएतनामशी द्विपक्षीय सहकार्य आणि सबंध वृद्धिंगत करणार – मंत्री जयकुमार रावल
मुंबई, दि. १४: महाराष्ट्र हा व्हिएतनामी उद्योगांसाठी पसंतीचे गुंतवणूक केंद्र म्हणून उदयास येत असल्याने आर्थिक भागीदारी वाढत आहे. येणाऱ्या काळात गुंतवणूक,!-->!-->…
Read More...
Read More...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन
मुंबई, दि. १४: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनातील त्यांच्या प्रतिमेस!-->!-->…
Read More...
Read More...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मंत्रालयात अभिवादन
मुंबई, दि. १४ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविण्याता मंत्री!-->!-->…
Read More...
Read More...
महाराष्ट्राच्या उच्च- उष्णतेचा धोका असलेल्या जिल्ह्यांतील उष्णता-प्रतिरोधक घरे आणि वस्त्या मुख्य…
१. उद्दिष्ट
सदर सूचना, राज्य, जिल्हा आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था (युएलबी) प्राधिकरणांसाठी स्पष्ट संस्थात्मक भूमिका, कार्यपद्धती आणि अंमलबजावणी तपासणी!-->!-->…
Read More...
Read More...
गोदा ते नर्मदा या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६ उपक्रमाचा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी…
मुंबई, दि. १३ : “गोदा ते नर्मदा” या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६ चा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून कार्यक्रमाद्वारे केला जाईल, असे!-->!-->…
Read More...
Read More...
अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत निवेदन स्वीकारण्यास मुदतवाढ
मुंबई, दि. १३ : राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने अर्ज किंवा निवेदने सादर करण्यासाठीची मुदत ३०!-->!-->…
Read More...
Read More...
अनुसूचित जाती-जमाती अधिकारी व कर्मचारी संघटनेतर्फे मंत्रालय येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
मुंबई, दि.१३ : अनुसूचित जाती जमाती वि. जा/ भज/ई.मा.व/वि.मा.प्र/ शासकीय- निमशासकीय/ अधिकारी कर्मचारी संघटना मंत्रालय, मुंबई यांच्या विद्यमाने महामानव,!-->!-->…
Read More...
Read More...
उष्णता लाटेच्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी राज्य शासन सज्ज -आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन
मुंबई, दि.१३: वातावरणीय बदलांमुळे राज्यात हवामानात मोठे आणि अनियमित बदल दिसून येत आहेत. मे महिन्यात पाऊस, एप्रिलमध्ये गारपीट तसेच वर्षभर विविध ठिकाणी!-->!-->…
Read More...
Read More...
श्रीवर्धन समुद्रकिनारा ‘ब्लू फ्लॅग बीच’ म्हणून विकसित होणार -महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
मुंबई, दि. १३ : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याचा शाश्वत विकास साधत त्याला ‘ब्लू फ्लॅग बीच’ म्हणून विकसित करण्यात!-->!-->…
Read More...
Read More...
