Browsing Category

Politics

नवी दिल्लीत महापारेषणच्या डिजिटल स्टॉलला उत्स्फूर्त प्रतिसाद

केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर, राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्याच्या ऊर्जा राज्यमंत्री श्रीमती मेघना बोर्डीकर यांनी भेट देऊन केले कौतुक  नवी दिल्ली,
Read More...

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे मुंबई येथे आगमन

मुंबई, दि. २१ : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, मुंबई येथे दुपारी १.१० वाजता आगमन झाले.
Read More...

‘भानू अथैय्या : साधनेतून सन्मानाकडे’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे २७ मार्च रोजी आयोजन

मुंबई, दि. २१  : सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘ऑस्कर’ अकॅडमी पुरस्काराने गौरविलेल्या
Read More...

चारित्र्यनिर्मिती हाच भक्कम नेतृत्वाचा पाया – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन

विकसित भारत घडविण्यात सामाजिक आणि सांस्कृतिक योगदानही महत्त्वाचे – राज्यपाल जिष्णु देव वर्मा नागपूर, दि. २१ : भारतीय युवा संसद परिषद हे केवळ चर्चेचे
Read More...

डोक्यावरचा हंडा काढा; पाणीपुरवठ्याचे नियोजन करा

२२ मार्च : जागतिक जल दिवस स्वयंपाकापासून ते सांडपाण्यापर्यंत घरात पाणी आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी भारतातील पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पिढ्यानपिढ्या
Read More...

आगामी काळात ‘महाक्राईमओएस’ चा राज्यभर होणार वापर; २ कोटी रुपयांचा निधी मंजूर

नागपूर, दि. २० : अत्यंत गुंतागुंतीच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी ‘एआय’ म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा आधार घेणारा राज्यातील पहिला प्रायोगिक प्रकल्प
Read More...

धकाधकीच्या जीवनात आत्मशांतीसाठी माऊलींचे विचार आवश्यक – मंत्री ॲड. आशिष शेलार

सोलापूर, दि. २० (जिमाका): जगातील सर्वात कमी वयाचा अध्यात्मिक बालसाहित्यिक म्हणून माऊलींकडे पाहिले जाते. त्यांचे साहित्य मानवी मनाला समाधान व शांती देणारे
Read More...

माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे हस्ते आधार संच वितरण

सोलापूर, दि. २० (जिमाका): सध्याच्या संगणकाच्या युगात आधार ही मूलभूत ओळख असून आधार क्रमांकाविना कोणतेही शासकीय कामकाज होत नाही.
Read More...

मतदारयादी अद्ययावत आणि अचूक तयार करावी – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

नाशिक, दि. २० (जिमाका): जिल्ह्यातील मतदारयादी अद्ययावत आणि अचूक अशी तयार करावी. मतदारयादी तयार करताना कोणत्याही प्रकारच्या
Read More...

पर्यावरण संतुलनासाठी सामाजिक वनीकरण काळाची गरज

२१ मार्च रोजी साजरा होणारा ‘जागतिक वन दिन’ हा मानव आणि निसर्ग यांच्यातील दृढ नात्याची जाणीव करुन देणारा महत्त्वपूर्ण दिवस आहे. वाढत्या पर्यावरणीय
Read More...