Browsing Category

Politics

महाराष्ट्रात गेमिंग, क्रिएटर इकॉनॉमी आणि पायाभूत सुविधा उभारण्यावर भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १९: महाराष्ट्रात गेमिंग, क्रिएटर इकॉनॉमी, शिक्षण आणि डिजिटल पायाभूत सुविधा उभारण्यासाठी शासन सक्षम वातावरण निर्माण करत असल्याचे मुख्यमंत्री
Read More...

कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव

मुंबई, दि. १९ : नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर पार पडलेल्या भव्य संचलनात प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाचे
Read More...

राज्यपालांच्या हस्ते लोकभवनात इतिहास व अभिलेख दालनाचे उद्‌घाटन

मुंबई, दि. १९: महाराष्ट्र लोकभवन येथे गेल्या १५० वर्षात घडलेल्या निवडक ऐतिहासिक घटना, राष्ट्रीय अतिथींच्या गाठीभेटी तसेच महत्वाच्या दस्तावेजांचे
Read More...

नवी दिल्लीत ‘महाराष्ट्र साडी प्रदर्शना’चा दिमाखदार प्रारंभ

​नवी दिल्ली, दि. १९: राजधानीतील नवीन महाराष्ट्र सदनात आज ‘महाराष्ट्र साडी प्रदर्शना’चे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्राची समृद्ध वस्त्रपरंपरा आणि
Read More...

महाराष्ट्रातील ‘जल जीवन मिशन २.०’ साठी केंद्र व महाराष्ट्र शासनात सामंजस्य करार

नागपूर, दि. १९: राज्यातील प्रत्येक ग्राम पंचायतीचे डिसेंबर 2028 पर्यंत ‘हर घर जल’ प्रमाणीकरण साध्य करणे तसेच पाणी पुरवठा
Read More...

फिलिपाईन्समधील भारतीय समाजाचे सेवा आणि व्यावसायिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान – मंत्री जयकुमार…

मुंबई, दि. १९:  मराठी समाज जगभर पसरलेला असला तरी मातृभूमीशी त्यांचे नाते अतूट आहे. फिलिपाईन्समधील भारतीय समाज संख्येने मर्यादित असला तरी व्यापार, उद्योग,
Read More...

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-२०२५ साठी प्रवेशिका पाठविण्याकरीता मुदतवाढ

मुंबई, दि. १९ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा,
Read More...

गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार २.० मुळे राज्यात जलसाठा क्षमतेत वाढ

मुंबई, दि. १९ : राज्यातील जलसुरक्षा बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या
Read More...

विचारांचे संवर्धन आणि प्रसाराचे कार्य तरुण भारतने अविरत सुरु ठेवले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. १९ : कुठलेही राजकीय पाठबळ व राजाश्रय नसताना एखादी सामाजिक चळवळ शंभर वर्षे पूर्ण करते, त्यावेळी तिच्या पाठिशी एक वैचारिक अधिष्ठान असते व तेच त्या
Read More...