Browsing Category

Politics

बदलापूर येथील शाळेतील अल्पवयीन मुलींचे दहावीपर्यंत प्रवेश शुल्क शासनामार्फत भरण्यास विशेष मान्यता

मुंबई, दि. १७ – बदलापूर येथे ऑगस्ट २०२४ मध्ये एका शाळेत अनुचित घटना घडली होती. त्या घटनेनंतर त्यातील दोन अल्पवयीन मुलींच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये, 
Read More...

पश्चिम आशियाई संकट: महाराष्ट्र शासनाचे एक महत्त्वपूर्ण आणि धाडसी पाऊल…

सर्वं राष्ट्रहितार्थम्…। सर्व काही राष्ट्रासाठी…! सध्या संपूर्ण जगाचे लक्ष पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि अस्थिरतेकडे लागले आहे. या जागतिक संकटामुळे उद्भवू
Read More...

संत रविदासांच्या विचारांचा व्यापक अभ्यास, प्रसार होणे आवश्यक  – मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई, दि. १७: भारतीय आध्यात्मिक परंपरेतील महान संत रविदास यांचे विचार, तत्त्वज्ञान आणि कार्य अत्यंत प्रेरणादायी व समाजप्रबोधनात्मक असून, त्यांचा व्यापक
Read More...

सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार –…

पुणे, दि. १७ : पुणे महानगरपालिकेच्या जागेवर सामाजिक बांधिलकी जपत उभारण्यात आलेले अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय हे आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण आणि
Read More...

छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

पुणे, दि.१७: पुणे महानगरपालिकेच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज उद्यान येथे  उभारण्यात आलेल्या बुधभूषण ग्रंथ रचनाकार छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती
Read More...

‘पूर्वांचल महोत्सव माटी ९ मुंबई’मधून भारतीय संस्कृती समृद्ध करण्याचे कार्य – मुख्यमंत्री देवेंद्र…

मुंबई, दि. १६: महान असलेल्या भारतीय संस्कृतीला समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्र आणि पूर्वांचलने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विविध प्रदेश, भाषा आणि
Read More...

नवीन प्रशासकीय इमारतीमुळे जतच्या वैभवात भर पडेल – मंत्री जयकुमार गोरे  

सांगली, दि. १६ (जिमाका) : जत येथे 15 कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या जत पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीमुळे जत शहराच्या वैभवात भर पडेल. जत
Read More...

जिल्ह्यात आता बॅटरी संचलित घंटागाड्या धावणार

अमरावती, दि. १६ (जिमाका): जिल्हा परिषद, अमरावती अंतर्गत १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून अमरावती जिल्ह्यातील 26 ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनासाठी बॅटरी
Read More...

नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष नको -पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि.१६ : नागरिकांच्या समस्यांकडे होणारे दुर्लक्ष सहन केले जाणार नाही, नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे निर्देश असे
Read More...

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडून वडाळी तलाव परिसराची पाहणी

अमरावती, दि. १६ (जिमाका): मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज अमरावती येथील वडाळी तलाव परिसराची पाहणी करून परिसरातील विकास
Read More...