Browsing Category
Science
‘हिंद दी चादर’गुरु तेग बहादुर यांच्या ‘३५० व्या शहीदी समागम’निमित्त समूहगान कार्यक्रम
बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड संस्थेकडून हिंद दी चादर समूहगान कार्यक्रमाचीवर्ल्ड रेकॉर्ड म्हणून नोंद
मुंबई, दि.२३ : हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादुर यांच्या!-->!-->…
Read More...
Read More...
राजधानीत संत गाडगेबाबा यांच्या जयंतीदिनी अभिवादन
नवी दिल्ली, 23 : समाजप्रबोधनकार, स्वच्छतेबाबत जागृती निर्माण करणारे व कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करणारे संत गाडगेबाबा!-->!-->…
Read More...
Read More...
दिव्यांगांसाठीच्या कर्ज योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा – दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे
मुंबई, दि. 23 : दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिव्यांग कल्याण!-->!-->…
Read More...
Read More...
टीएमएस २.0 मुळे राज्यात जबाबदार आणि पारदर्शक आरोग्य व्यवस्था निर्माण होणार – मुख्यमंत्री देवेंद्र…
मुंबई, दि.23 : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जलद, पारदर्शक आणि रुग्णस्नेही उपचार मिळण्यासाठी!-->!-->…
Read More...
Read More...
कृषी क्षेत्रातील ‘एआय’ विस्तार जबाबदारी, सर्वसमावेशक आणि विश्वास यांवर आधारित असावा
मुंबई, दि.२३: कृषी क्षेत्रातील ‘ए आय’ विस्तार हा जबाबदारी, सर्वसमावेशक आणि विश्वास यांवर आधारित असावा. ‘ए आय’ प्रणालीची गुणवत्ता ही चांगल्या डेटावरच अवलंबून!-->!-->…
Read More...
Read More...
प्रगत तंत्रज्ञानाद्वारे कृषी परिवर्तनाचा नवा अध्याय; ‘एआय ॲग्री २०२६ परिषदेत जागतिक तज्ज्ञांचे…
मुंबई, दि. 23 : शेती आणि अन्न प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज बनली आहे.!-->!-->…
Read More...
Read More...
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल धोरणांमुळे कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल
मुंबई, दि. २३ : राज्यातील कृषी क्षेत्रात वित्तपुरवठा हा शेती व्यवसायाचा कणा आहे. दरवर्षी भारतीय कृषी क्षेत्रात सुमारे ३१ लाख कोटी रुपयांहून अधिक कर्जपुरवठा!-->!-->…
Read More...
Read More...
‘शेतकरी’या व्याख्येत महिलांचा समावेश करून, समान वेतन, अनुकूल कर्ज व विस्तार सेवा उपलब्ध करून द्यावी
मुंबई, दि. 23 :शाश्वत शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभावी ठरत असतानाच, या तंत्रज्ञानात लिंग-संवेदनशीलता जपणे अत्यावश्यक आहे.!-->!-->…
Read More...
Read More...
‘हिंद दी चादर’ शहीदी समागम वर्षानिमित्त कणकवलीत प्रेरणादायी उपक्रम
सिंधुदुर्गनगरी, दि.२३ (जिमाका): श्री गुरु तेग बहादुर यांनी तत्कालीन शासनकर्त्यांच्या अन्याय व अत्याचाराविरुद्ध आवाज उठवत धर्मस्वातंत्र्य आणि मानवी!-->!-->…
Read More...
Read More...
डिजिटल प्रणालीवापरामुळे शेतकऱ्यांना अधिक परिणामकारक आर्थिक नियोजन करणे शक्य – सुश्री फंगफंग जीयांग
मुंबई, दि.२३: डिजिटल प्रणाली वापरामुळे शेतकऱ्यांना अधिक परिणामकारक आर्थिक नियोजन करता येते आणि उत्पादनक्षमतेत सुधारणा होते. शेती आणि वित्त हे दोन वेगवेगळे!-->!-->…
Read More...
Read More...
