Browsing Category

Science

भदंत टेकडी, हदगाव येथील विपश्यना केंद्राचा सुधारित प्रस्ताव सादर करावा – मंत्री संजय शिरसाट

मुंबई, दि. ९ : नांदेड जिल्ह्यातील भदंत टेकडी, हदगाव येथे उभारण्यात येणारे प्रस्तावित विपश्यना केंद्र हे महाराष्ट्रातील एक
Read More...

महावितरणने पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वीज पुरवठ्यासंदर्भात आराखडा तयार करावा – ऊर्जा राज्यमंत्री…

मुंबई, दि. ९ : तिसऱ्या मुंबईचा विकास जलद गतीने होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विकास प्रक्रियेवर लक्ष ठेवले आहे. पनवेल महानगरपालिका
Read More...

सिंधुदुर्गातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे काम वेगाने पूर्ण करा – वैद्यकीय शिक्षण…

मुंबई, दि. ९ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बांधकामास गती देऊन
Read More...

घोडबंदरच्या शिवसृष्टीतून स्वराज्याचा इतिहास जिवंत होणार – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. ९ जून : शिवसृष्टी प्रकल्पातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, विचार आणि स्वराज्याची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत
Read More...

अधिकाऱ्यांनी सदाचार, संवेदनशीलता आणि समर्पण वृत्तीचा स्वीकार करावा – पोलिस महासंचालक सदानंद दाते

नाशिक, दि. ९ (जिमाका वृत्तसेवा) : पोलिस सेवेत येणाऱ्या अधिकाऱ्यांनी सदाचार, संवेदनशीलता आणि समर्पण ही त्रिसुत्री अंगीकारत कायद्याचे रक्षक आणि समाजाचे
Read More...

गायमुख ते फाउंटन हॉटेल बोगदा, भाईंदर उन्नत पूल आणि नवी मुंबई मेट्रो विस्ताराला मुख्यमंत्र्यांची…

मुंबई, दि. ९: मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी घोडबंदर रस्त्यावरील गायमुख ते फाउंटन हॉटेल भुयारी मार्ग व फाउंटन हॉटेल ते भाईंदर उन्नत
Read More...

नेत्रदान जनजागृती, वृक्षारोपण आणि योग अभियानास प्रारंभ मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते…

मुंबई, दि. ९ जून : विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, पर्यावरणाबाबत जागरूकता आणि निरोगी जीवनशैलीची जाणीव निर्माण व्हावी यासाठी राष्ट्रीय सेवा योजना आणि
Read More...

आदिवासी समाजाने शिक्षण, कौशल्य आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग स्वीकारावा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मुंबई, दि. ९ : आदिवासी समाजाने शिक्षण, कौशल्य विकास, नवोपक्रम आणि आत्मनिर्भरतेच्या माध्यमातून प्रगती साधत राष्ट्रनिर्माणात प्रभावी भूमिका बजावावी, असे आवाहन
Read More...

पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबजावणीसाठी आय.एम.आय.एस प्रणालीत पूर्ण माहिती भरावी – मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. ९ : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभा मतदारसंघातील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत सहा गावांची कामे पूर्ण झाली आहेत.
Read More...

‘दिलखुलास’ ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात विजय कोळेकर यांची विशेष मुलाखत

मुंबई, दि. ९ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या
Read More...