Browsing Category
Sports
भूमिहीन शेतकरी पत्नीच्या खांद्यावरून उतरले जोखड; लातूर जिल्ह्यातील बोंबळीच्या गायकवाड कुटुंबीयांना…
मुंबई, दि. १०: वीज पडून बैल दगावल्याने जोखडाला पत्नीला जुंपण्याची वेळ आलेल्या लातूर जिल्ह्यातील भूमिहीन शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्या व्य़थेची दखल थेट!-->!-->…
Read More...
Read More...
समाजहितासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींची नावे पद्म पुरस्कारांसाठी सुचविणार –…
मुंबई, दि. ९ :समाजासाठी व विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींची नावे पद्म पुरस्कारांच्या शिफारशीसाठी अंतिम!-->!-->…
Read More...
Read More...
बुटीबोरी येथील फूडपार्क प्रकल्पाला इमारत पूर्णत्वाचा दाखला देण्याबाबत कार्यवाही करा – कृषि मंत्री…
मुंबई, दि. ९ : बुटीबोरी येथील फूडपार्क प्रकल्पास इमारत पूर्णत्वाचा दाखला देण्याबाबत कृषी, उद्योग विभाग, एमआयडीसी शासनाच्या!-->!-->…
Read More...
Read More...
सांगली पेठ येथे शासकीय क्रांतीसिंह नाना पाटील अन्नतंत्र महाविद्यालय सुरू करणार – कृषि मंत्री…
मुंबई,दि.९ : सांगली जिल्ह्यातील पेठ येथे होणारे शासकीय क्रांतीसिंह नाना पाटील अन्नतंत्र महाविद्यालयाचे उर्वरीत काम गतीने करावे.!-->!-->…
Read More...
Read More...
सांस्कृतिक उपक्रमांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी – मंत्री ॲड. आशिष शेलार
मुंबई, दि. ९ : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये काळानुरूप सुधारणा करून त्या अधिक प्रभावी, पारदर्शक आणि कलाकाराभिमुख!-->!-->…
Read More...
Read More...
नवतंत्रज्ञानाचा जबाबदारीने स्वीकार करताना पत्रकारांनी सत्य पडताळणी आणि संपादकीय जबाबदारी अबाधित…
मुंबई, दि. ९ : पत्रकारांनी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सातत्याने समाजासमोर मांडाव्यात. समाजातील दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे.!-->!-->…
Read More...
Read More...
पालखी मार्गांचे हरितीकरण एक लोकचळवळ बनवू या – मंत्री ॲड. आशिष शेलार
मुंबई, दि. ९ : आषाढी वारीच्या परंपरेला पर्यावरण संवर्धनाची जोड देऊन राज्यातील पालखी मार्गांचे व्यापक हरितीकरण करण्यास शासन कटीबद्ध आहे. हा उपक्रम शासन,!-->!-->…
Read More...
Read More...
स्टुडंट फॅसिलिटेशन सिस्टीम’मुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा; डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र…
मुंबई, दि. ९ : राज्यातील तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर!-->!-->…
Read More...
Read More...
‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२६’ साठी नामांकनांना सुरुवात
नवी दिल्ली, दि. ९: प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026 साठी ऑनलाईन नामांकन प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026!-->!-->…
Read More...
Read More...
गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेणार – राज्यमंत्री आशिष जयस्वाल
मुंबई, दि. ९ : गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रलंबित प्रश्नांचे न्याय्य आणि तातडीने निराकरण करण्यासाठी शासन कटिबद्ध असून,!-->!-->…
Read More...
Read More...
