Browsing Category

Sports

मान्सूनपूर्व तयारीद्वारे महाराष्ट्रातील यंत्रणा सुसज्ज

मुंबई, दि. १४ : आगामी मान्सून हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम आणि समन्वयित करण्याच्या उद्देशाने मान्सून काळातील पूर,
Read More...

पुणे जिल्हा नियोजन बैठकीत मंत्री चंद्रकांत पाटील यांचा ऑनलाईन सहभाग, दुर्गम भागातील…

पुणे, दि. १५: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील
Read More...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई क्लायमेट वीकच्या निष्पत्ती व परिणामकारकता अहवालाचे…

मुंबई, दि. १५ : हवामान बदलाच्या प्रश्नांवर जागतिक स्तरावरील चर्चा आणि प्रत्यक्ष कृती यांचा संगम घडवून आणणाऱ्या ‘मुंबई क्लायमेट वीक’च्या पहिल्या पर्वाच्या
Read More...

खरीपासाठी खते-बियाण्यांचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करा; बोगस निविष्ठांविरोधात कारवाई करा-…

पुणे, दि. १५ (जिमाका वृत्तसेवा) : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खते व बियाण्यांचा पुरेसा आणि वेळेवर पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित
Read More...

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर; जनतेला वर्षभर सेवा देण्यासाठी महसूल विभागाने कटिबद्ध…

सिंधुदुर्गनगरी, दि. १५ (जिमाका) : नागरिकांना शासनाच्या सेवा अधिक जलद, पारदर्शक आणि लोकाभिमुख पद्धतीने मिळाव्यात यासाठी राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत
Read More...

महापारेषणच्या जनसंपर्क विभागाला ‘आयएसओ’ नामांकन

मुंबई, दि. ९ : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) जनसंपर्क विभागाला सर्वोत्कृष्ट कामांबद्दल आयएसओ (इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर
Read More...

शेतकऱ्यांना बियाणे व खतांचे आवश्यकतेनुसार पुरवठ्याचे नियोजन करा – विजयलक्ष्मी बिदरी

शेतकऱ्यांसाठी च्या युरियाचा औद्योगिक वापरावर निर्बंध तेलबिया उत्पादनाला प्रोत्साहन देणार विभागात 100% पेरणीचे लक्ष नागपूर, दिनांक. १५ : विभागात खरीप
Read More...

अंगाई-युनिसेफ च्या मोहिमेमुळे आंबेवाडी गाव बालविवाहमुक्त, जनजागृती मोहिमेला गावकऱ्यांचा सकारात्मक…

मुंबई, दि. १५: बालविवाह मुक्तीकडे वाटचाल करत राज्य शासनाच्या सहकाऱ्याने ‘अंगाई-युनिसेफ’ने धाराशिव जिल्ह्यातील आंबेवाडी गावात जनजागृती मोहीम राबविली. या
Read More...

पुढील वर्षी 15 लाख बेघरांना चाव्या सुपुर्त करणार, येत्या पाच वर्षात महाराष्ट्रातील प्रत्येक बेघराला…

सातारा, दि. १५ : महाराष्ट्राला एका वर्षात ३० लाख घरांचे उद्दिष्ट मिळाले असून, हा देशातील आतापर्यंतचा उच्चांक आहे. घरांसाठी आज आपल्याला 9 हजार कोटी मिळाले आहेत. 30 लाख घरांच्या…
Read More...

शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. १५ : राज्य शासनाने लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक कामकाजाची भावना स्वीकारली असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या
Read More...