Browsing Category
World
राज्यात २० ते २४ एप्रिलदरम्यान वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा
मुंबई, दि. २० : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २० ते २४ एप्रिल!-->!-->…
Read More...
Read More...
माध्यमांनी समाजमत घडवत महिलांविषयी संवेदनशील वृत्तांकन करण्याची गरज – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा…
मुंबई, दि. २० : माध्यमांनी केवळ माहिती देण्यापुरते मर्यादित न राहता समाजमत घडवण्याची जबाबदारी पार पाडावी आणि महिलांविषयीचे वृत्तांकन करताना संवेदनशीलता व!-->!-->…
Read More...
Read More...
प्रभावी उपाययोजेनेमुळे, अक्षय तृतीयेदिवशी १३ बालविवाह रोखण्यात विभागाला यश – राज्यमंत्री मेघना…
मुंबई, दि. २० : राज्यात अक्षय तृतीयेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना या शुभ मुहूर्तावर होणाऱ्या बालविवाहांना आळा घालण्यासाठी महिला व बालविकास!-->!-->…
Read More...
Read More...
पत्रकारिता क्षेत्रात एआय मुळे महत्त्वाचे बदल – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
मुंबई, दि. २० : वेगाने बदलणाऱ्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात पत्रकारिता क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान महत्त्वाचे बदल घडवत आहे. या बदलांकडे!-->!-->…
Read More...
Read More...
व्यावसायिक प्रशिक्षणातून महिलांची प्रगतीकडे वाटचाल
महिलांनी आत्मनिर्भर बनून स्वतःच्या पायावर ठामपणे उभे राहावे, यासाठी केंद्र व राज्य शासन विविध प्रभावी योजना राबवत आहे. या योजनांमधून मुली व महिलांना केवळ!-->!-->…
Read More...
Read More...
सांगली जिल्ह्यात २००८ रुग्णांना सुमारे १४.४० कोटींची मदत
सांगली, दि.२० : शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे. सांगली!-->!-->…
Read More...
Read More...
२९ व्या राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेचे मंगळवारी उद्घाटन
मुंबई, दि. २० : औद्योगिक व व्यावसायिक कामगारांच्या २९ व्या आणि महिलांच्या २४ व्या खुल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा मुंबईत मंगळवार २१ एप्रिल पासून आयोजित!-->!-->…
Read More...
Read More...
मुंबई जिल्ह्यात ६८६ रुग्णांना सुमारे ६.५५ कोटींची मदत
मुंबई, दि. २० : शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे. मुंबई!-->!-->…
Read More...
Read More...
महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये पीडितेला न्याय देण्यास सहाय्यकारी वार्तांकन असावे – लेखिका डॉ. रिचा…
मुंबई, दि. २० : महिला अत्याचार घटनांच्याबाबत वार्तांकन करताना संवेदनशीलता व जबाबदारी अत्यंत महत्त्वाची असते. संपूर्ण!-->!-->…
Read More...
Read More...
माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा…
मुंबई, दि. २० : माध्यमे ही केवळ माहिती देण्याचे साधन नसून समाजाची विचारसरणी घडवणारी प्रभावी शक्ती आहेत. त्यामुळे महिलांशी संबंधित विषय हाताळताना विशेष!-->!-->…
Read More...
Read More...
