Browsing Category

World

देशातील पहिल्या क्लायमेट वीकचे मुंबईत आयोजन

बिल गेट्स, सचिन तेंडुलकर, हिलरी क्लिंटन, नोएल टाटा, नादिर गोदरेज, रोहिणी निलेकणी यांची उपस्थिती मुंबई, दि. १० : मुंबईत पहिल्यांदाच 17 ते 19 फेब्रुवारी 2026
Read More...

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मंत्रालयात पदभार स्वीकारला

मुंबई, दि. १० : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी दिवंगत
Read More...

‘हिंद दी चादर महोत्सव’ प्रत्येक जिल्ह्यात विविध उपक्रम राबवावेत – विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

नाशिक, दि. १० (जिमाका वृत्तसेवा) : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाचा कार्यक्रम २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी
Read More...

अंधारवाडीत विकासाचा उजेड; मधाच्या गावामुळे मिळाली नवी ओळख

महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील अंधारवाडी या चिमुकल्या आदिवासी गावाने मध संकलातून विकासाचा मार्ग साधला  राज्य सरकारने या गावाच्या हातात हात घालून त्याला ‘मधाचे
Read More...

शासकीय रुग्णालयामधील तपासणी व उपचार पूर्वीप्रमाणे निःशुल्क 

मुंबई, दि. १३ : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय रुग्णालयामधील तपासणी व उपचार हे शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य
Read More...

धानाकरिता १३०६.४६ कोटी व भरडधान्यकरिता २१.८४ कोटी निधी वितरित

मुंबई, दि. ९ : राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला किमान आधारभूत किंमत (एमएसपी) मिळावी व बाजारभावातील चढ-उतारापासून संरक्षण मिळावे, यासाठी
Read More...

‘संविधान जागृती प्रश्नमंजुषा’ उपक्रमाच्या नोंदणी प्रक्रियेला २५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ 

मुंबई, दि. ९ : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या माध्यमातून राज्यातील इयत्ता आठवी वी ते पदव्युत्तर स्तरावरील
Read More...

हिंद दी चादर : गुरु तेग बहादुर यांचे ३५० वर्षांचे बलिदान पर्व

भारतीय इतिहासात धर्म, मानवता आणि स्वातंत्र्य या मूल्यांसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या महान विभूतींमध्ये नववे शीख गुरु ‘हिंद- दी -चादर’ गुरु श्री तेग बहादुर
Read More...

‘वंदे मातरम् सुरक्षित तटम् समृद्ध भारतम्’ सायक्लोथॉन २०२६ या उपक्रमानिमित्त ‘दिलखुलास’ आणि ‘जय…

मुंबई, दि. ९ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित लोकप्रिय ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमांतून ‘वंदे मातरम सुरक्षित तटम् समृद्ध भारतम्’ 
Read More...

स्वच्छ पर्यावरणासाठी सक्षम अभियानाचा संकल्प!

भारत सरकारच्या ऊर्जा सुरक्षितता, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या ‘सक्षम २०२५-२६ (संरक्षण क्षमता महोत्सव)’ हे राष्ट्रीय
Read More...