Browsing Tag

गलबरव

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समावेशनाचा प्रस्ताव मुख्य सचिवांच्या समितीकडे पाठवावा – मंत्री गुलाबराव…

मुंबई, दि. २० : जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत कार्यरत कंत्राटी व बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांच्या समावेशनाचा
Read More...

पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजनांचे ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण करावे – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री…

  मुंबई, दि. १८ : राज्यातील ज्या पाणीपुरवठा योजना पूर्ण झालेल्या आहेत, ज्या योजनांमधून नागरिकांना पाणीपुरवठा सुरू झाला आहे, अशा योजना तातडीने संबंधित
Read More...

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून आढावा

मुंबई, दि. ५ :- कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचा आढावा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
Read More...

तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला-चिपी पाणीपुरवठा योजनेचा सविस्तर अहवाल महिनाभरात सादर करा –…

मुंबई, दि. ४ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला ते चिपी विमानतळ पाणी पुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासह पाणी पंपांच्या वीज देयकात
Read More...

न्हावा-शेवा टप्पा-३ पाणीपुरवठा योजनेच्या कामांना गती द्या – मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. २९ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या न्हावा-शेवा टप्पा-३ पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर असून, कोन ते पळस्पे दरम्यान
Read More...

तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांना गती द्या – मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. २९ : सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील निमणी, बेंद्री, नागाव (नि), शिरगाव (कवठे) आणि नेहरूनगर या गावांसाठी जलजीवन
Read More...

जलशुद्धीकरण सयंत्राच्या देखभाल दुरुस्तीचे धोरण आणणार – मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. २८ : राज्यातील पाणी गुणवत्ता बाधित गावे आणि वाड्यांमध्ये कार्यान्वित करण्यात आलेल्या जलशुद्धीकरण सयंत्राच्या देखभाल
Read More...

राज्यपालांचे संत गुलाबराव महाराज यांना अभिवादन

मुंबई, दि.६: प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांच्या जयंती निमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी महाराष्ट्र लोकभवन येथे
Read More...

अमरावती जिल्ह्यातील मजिप्रा, जलजीवन मिशनच्या कामांना गती द्या – मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई,दि.६ : अमरावती जिल्ह्यात उन्हाळ्यामध्ये विविध गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. अचलपूर, चांदूरबाजार तालुक्यातील २३ गावांना पाण्याचे स्त्रोत जवळ
Read More...

‘श्री संत गुलाबराव महाराज’ जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि.६: वेद, शास्त्र आणि भारतीय संस्कृतीचे अभ्यासक श्री संत गुलाबराव महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात त्यांच्या
Read More...