Browsing Tag

जलहयतल

युनिसेफचा उपक्रमः राष्ट्रीय राजदूत अभिनेता आयुष्मान खुराणा यांची जालना जिल्ह्यातील चांदाई टेपली…

छत्रपती संभाजीनगर, दि. २० (जिमाका)- आपल्या सभोवताली असलेल्या कोणत्याही बालकाचे बालपण जपणे ही समाजाची सामुहिक जबाबदारी आहे. त्यासाठी समाजाने योगदान द्यावे.
Read More...

सातारा जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जलसुरक्षेचा संकल्प

पाऊस पडतो, पाणी वाहून जाते आणि काही काळाने त्याच पाण्यासाठी टंचाई निर्माण होते ही विसंगती दूर करण्यासाठी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना आज अधिक व्यापक
Read More...

लोहगाव उपजिल्हा रुग्णालय तातडीने सुरू करा; पुणे जिल्ह्यातील प्रलंबित आरोग्यविषयक कामांना गती द्या.  …

मुंबई, दि. १९ : पुणे जिल्ह्यातील लोहगाव उपजिल्हा रुग्णालय नागरिकांच्या सेवेत तातडीने सुरू करण्यासाठी आवश्यक परवानग्या, मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांची
Read More...

बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाला ५० कोटी देण्याचा निर्णय

मुंबई, दि.१८: बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकासाठी नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण
Read More...

पुणे जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : एक दृष्टीक्षेप…!!

पावसाचे पाणी अडवणे, ते जमिनीत मुरवणे, उपलब्ध जलसाठ्यांची क्षमता वाढवणे आणि शेतीसाठी पाण्याची शाश्वत उपलब्धता निर्माण करणे, ही काळाची गरज बनली आहे. बदलते
Read More...

चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम घोडणकप्पीतील अतिजोखीम गरोदर मातेचे सुरक्षित स्थलांतर

दुभाषकाच्या माध्यमातून पालकमंत्री अशोक वुईके यांचा गरोदर मातेशी संवाद चंद्रपूर, दि. १६ : डोंगराच्या कुशीत वसलेले गाव… गावापर्यंत वाहन पोहोचू शकेल, असा रस्ता
Read More...

बीड जिल्ह्यातील सामाजिक समस्या सोडविण्यासाठी स्वतः पुढाकार घेणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

बीड, दि. १५: बीड जिल्ह्यातील वेठबिगारी, बालमजुरी, बालविवाह, स्त्री भ्रूणहत्या आणि व्यसनाधीनता यांसारख्या गंभीर सामाजिक समस्यांचे निर्मूलन करण्यासाठी आपण
Read More...

जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा – पालकमंत्री हसन मुश्रीफ

15 सप्टेंबरपर्यंत 100 टक्के प्रशासकीय मान्यता; नोव्हेंबरमध्ये सर्व कामे प्रत्यक्ष सुरू करण्याचे नियोजन नंदुरबार, दिनांक १४ ऑगस्ट (जिमाका वृत्त) : जिल्हा
Read More...

रायगड जिल्ह्यातील ३९% शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण

महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी बांधवांना कर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आणि त्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
Read More...

जिल्ह्यातील ३४ हजार ८५५ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात निधी वितरित; शेतकऱ्यांना त्वरित आधार प्रमाणीकरण…

बुलढाणा दि. ११ (जिमाका): शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत बुलढाणा
Read More...