Browsing Tag

नरमण

मुख्यमंत्री बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजनेअंतर्गत जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण रस्ते निर्माण करावेत –…

पुणे, दि. १२: शेत रस्ते हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने मुख्यमंत्री बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्यादृष्टीने
Read More...

इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि आधुनिक लॉजिस्टिक्स क्षेत्रात महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करणार –…

महाराष्ट्रात 4,080 कोटींची गुंतवणूक; 4,750 रोजगारांची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष निर्मिती  मुंबई, दि. ५ : राज्य शासनाला केवळ प्रशासन म्हणून नव्हे, तर तुमचा
Read More...

आरे परिसरात समृद्ध, प्रेरणादायी जंगल निर्माण करणार – मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई, दि. ५: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविण्यात येणाऱ्या ‘हरित महाराष्ट्र – ३०० कोटी वृक्षारोपण’ मोहिमेअंतर्गत मुंबई उपनगर
Read More...

सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक लाख कोटीच्या निधीतून रस्त्यांचे जाळे निर्माण करणार –…

सोलापूर शहराच्या पर्यायी वाहतुकीसाठी ३३ किलोमीटरच्या रिंग रोड साठी ५५० कोटीचा निधी मंजूर सामर्थ्यशाली राष्ट्रासाठी स्मार्ट व्हिलेज ची संख्या मोठ्या
Read More...

शून्यातून विश्व निर्माण करणारे रामशेठ ठाकूर आधुनिक काळातील ‘एकलव्य’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अमृत महोत्सवी सत्कार सोहळा  नवी मुंबई,दि. १३ (विमाका): सामान्य माणसाने असामान्य कसं व्हायचं, याचा वस्तुपाठ म्हणजे लोकनेते
Read More...

शून्यातून विश्व निर्माण करणारी ‘केक क्वीन’: सातारच्या स्मिता बेंद्रे

सातारच्या मातीतील कर्तृत्ववान महिलांनी आज विविध क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे. याच परंपरेतील एक प्रेरणादायी नाव म्हणजे
Read More...

डिजिटल प्रणालीवर आधारित लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यावर प्रशासनाचा भर – पालकमंत्री चंद्रशेखर…

अमरावती, दि. 10 (जिमाका): शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी शासन कटिबद्ध असून, अमरावती शहर पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत वाढ
Read More...

जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधांनी संपन्न महाराष्ट्र निर्माण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २७: राज्यामध्ये प्राथमिक आरोग्य सुविधेपासून संदर्भीय सेवेपर्यंत आरोग्य व्यवस्था कार्यरत आहे. या व्यवस्थेला अधिक सक्षम, बळकट करण्यासाठी शासन
Read More...

सुरक्षित शहरांसाठी सीसीटीव्हीचे प्रभावी सुरक्षा कवच निर्माण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १७: नागरिकांसाठी भयमुक्त वातावरण राहता यावे यासाठी राज्यात सुरक्षित व गुन्हेमुक्त शहरे करण्यावर राज्य शासनाचा भर आहे. यासाठी राज्य शासन आवश्यक
Read More...

जलवाहतूक क्षेत्रात जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करणार – मंत्री नितेश राणे

मुंबई, दि.५: रायगड जिल्ह्यातील दिघी बंदराचा कायापालट करून तेथे जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यावर राज्य सरकारचा भर
Read More...