Browsing Tag

यतरणन

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने गतिमान पद्धतीने कामकाज करावे – आरोग्य मंत्री प्रकाश…

नाशिक, दि. २२ : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. यानिमित्त देश- विदेशातून मोठ्या संख्येने भाविक येतील. यात सार्वजनिक आरोग्य
Read More...

कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने गतिमान पद्धतीने कामकाज करावे – मंत्री प्रकाश आबिटकर

नाशिक, दि. २२: नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. यानिमित्त देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक येतील. यात सार्वजनिक आरोग्य
Read More...

२१ ऑगस्ट रोजी ‘जलसंधारण दिन’; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – मंत्री संजय राठोड

१५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ राज्यात ‘महा वॉकथॉन-वॉक फॉर वॉटर’चे आयोजन  मुंबई, दि. ११ : माती आणि पाणी ही नैसर्गिक
Read More...

नगर–बीड–परळी रेल्वे प्रकल्पाला गती द्या; मराठवाडा मुक्तीदिनी पुढील टप्पा पूर्ण करण्यासाठी सर्व…

बीड, दि. ३० (जिमाका):- नगर–बीड–परळी रेल्वे प्रकल्प हे बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाचे स्वप्न असून, या
Read More...

‘आरोग्यदायी, सुरक्षित आणि निर्मळ वारी’ होण्यासाठी सर्व यंत्रणांनी सक्रिय सहभागी व्हावे  …

वारकरी हाच व्हीआयपी असल्याने व्हीआयपी दर्शन बंद वारकऱ्यांसाठी सुविधा निर्माण करण्यास नगर विकास, राज्य परिवहन व आरोग्य विभागाकडून निधी कमी पडू दिला जाणार
Read More...

सर्व शासकीय यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ साठीचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत –…

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा वार्षिक योजना 2025 -26 च्या 935 कोटीच्या खर्चास मान्यता, तर सन 2026- 27 
Read More...

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी सतर्कता बाळगावी – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा, दि. ६: राज्यात विविध ठिकाणी अतिवृष्टी सुरू असून सातारा जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे , या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणांनी अत्यंत सतर्क राहावे.
Read More...

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – रोहयो मंत्री भरत…

रायगड-अलिबाग, दि. १२ जून (जिमाका) : दुर्गराज रायगडावर तिथीनुसार दि. २७ जून २०२६ रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला वेग आला असून, सोहळ्याचे
Read More...

‘उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम’साठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – प्रधान सचिव…

मुंबई, दि. १२ : राज्यातील निरक्षर नागरिकांना साक्षरतेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्रपुरस्कृत ‘उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम‘ प्रभावी माध्यम ठरणार
Read More...

खरीप हंगामासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे; शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू…

नंदुरबार, दिनांक 04 जून 2026 (जिमाका): बहुतांश भागांमध्ये किमान 10 जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची
Read More...