घटनात्मक पायाभरणीमुळे भारताची लोकशाही सशक्त – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन मुंबई, दि. १४ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे समाजपरिवर्तनाचे
Read More...

व्हिएतनामशी द्विपक्षीय सहकार्य आणि सबंध वृद्धिंगत करणार – मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. १४: महाराष्ट्र हा व्हिएतनामी उद्योगांसाठी पसंतीचे गुंतवणूक केंद्र म्हणून उदयास येत असल्याने आर्थिक भागीदारी वाढत आहे. येणाऱ्या काळात गुंतवणूक,
Read More...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

मुंबई, दि. १४: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनातील त्यांच्या प्रतिमेस
Read More...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. १४ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविण्याता मंत्री
Read More...

महाराष्ट्राच्या उच्च- उष्णतेचा धोका असलेल्या जिल्ह्यांतील उष्णता-प्रतिरोधक घरे आणि वस्त्या मुख्य…

१. उद्दिष्ट सदर सूचना, राज्य, जिल्हा आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था (युएलबी) प्राधिकरणांसाठी स्पष्ट संस्थात्मक भूमिका, कार्यपद्धती आणि अंमलबजावणी तपासणी
Read More...

गोदा ते नर्मदा या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६ उपक्रमाचा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी…

मुंबई, दि. १३ : “गोदा ते नर्मदा” या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६ चा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून कार्यक्रमाद्वारे केला जाईल, असे
Read More...

अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत निवेदन स्वीकारण्यास मुदतवाढ

मुंबई, दि. १३ : राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने अर्ज किंवा निवेदने सादर करण्यासाठीची मुदत ३०
Read More...

अनुसूचित जाती-जमाती अधिकारी व कर्मचारी संघटनेतर्फे मंत्रालय येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

मुंबई, दि.१३ : अनुसूचित जाती जमाती वि. जा/ भज/ई.मा.व/वि.मा.प्र/ शासकीय- निमशासकीय/ अधिकारी कर्मचारी संघटना मंत्रालय, मुंबई यांच्या विद्यमाने महामानव,
Read More...

उष्णता लाटेच्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी राज्य शासन सज्ज -आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

मुंबई, दि.१३: वातावरणीय बदलांमुळे राज्यात हवामानात मोठे आणि अनियमित बदल दिसून येत आहेत. मे महिन्यात पाऊस, एप्रिलमध्ये गारपीट तसेच वर्षभर विविध ठिकाणी
Read More...

श्रीवर्धन समुद्रकिनारा ‘ब्लू फ्लॅग बीच’ म्हणून विकसित होणार -महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. १३ :  रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याचा शाश्वत विकास साधत त्याला ‘ब्लू फ्लॅग बीच’ म्हणून विकसित करण्यात
Read More...