Browsing Tag

कर

नदीजोड प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण करा – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, दि. १९ : राज्यातील महत्वाच्या नदीजोड प्रकल्पांची कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी
Read More...

शेतकऱ्यांच्या फार्मर आयडीमधील तांत्रिक विसंगती दूर करण्याची कार्यवाही करा – कृषि मंत्री दत्तात्रय…

मुंबई, दि. १९ : राज्यातील कृषि क्षेत्राच्या डिजिटलायझेशनसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे.
Read More...

खरिपासाठी चोख नियोजन करा; खतांचा तुटवडा भासणार नाही- विभागीय आयुक्त जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर,दि.१९ : खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर विभागीय खरीप पूर्वतयारी बैठक आणि खरीप नियोजनाचा आढावा विभागीय आयुक्त कार्यालयात झाला. या बैठकीत
Read More...

‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजने’ची प्रभावी अंमलबजावणी करा -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

महाराजस्व अभियानातून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक खारतळेगाव येथील पाणंद रस्त्याची पाहणी अमरावती, दि.१६ : ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना’ ही
Read More...

‘पक्षाघाता’च्या रुग्णांसाठी ‘रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन’ प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करा – मंत्री…

मुंबई, दि. १६ : ग्रामीण भागातील स्ट्रोक रुग्णांना ‘गोल्डन अवर’ मध्ये तातडीने आणि अत्याधुनिक उपचार देण्यासाठी ‘रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन’ हा दूरस्थ
Read More...

निधीचा प्रभावी वापर करून विकासकामे गुणवत्तापूर्वक आणि वेळेत पूर्ण करा – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी, दि. १५ : जिल्ह्यातील विविध विकासकामांचा वेग वाढवून शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सर्व
Read More...

शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे, खते आणि कर्ज उपलब्ध करा – पालकमंत्री संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर, दि. १६: शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी वेळेवर बियाणे, खते आणि पीक कर्ज उपलब्ध करुन द्या, जेणेकरुन हंगामाचे काम सुरळीत पार पडेल, असे निर्देश
Read More...

प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण करा –  पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर, दि. १५ : जिल्हा नियोजन समितीअंतर्गत लोकप्रतिनिधींनी पुढील दहा दिवसाच्या आत शिफारशी सादर कराव्यात तसेच प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर दोन
Read More...

आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी संवेदनशील राहून समन्वयाने काम करा – पालकमंत्री…

अहिल्यानगर, दि. १५ : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी सुरू असलेल्या उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवून नागरिकांना सुरळीत आणि पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून
Read More...

बोगस बियाणे, खतांचा काळाबाजार, पीक विमा कंपन्यांच्या दिरंगाईवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करा –…

अहिल्यानगर, दि. १५ : बोगस बियाणे व खत विक्रेत्यांवर केवळ परवाने निलंबित करण्याची औपचारिक कारवाई न करता थेट फौजदारी गुन्हे दाखल करावेत, खतांचा काळाबाजार,
Read More...