Browsing Tag

ऊरज

धोत्रे येथे २२० के.व्ही. उपकेंद्राच्या कामाला गती द्यावी – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर

मुंबई, दि. १२ : मौजे धोत्रे, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर येथे प्रस्तावित २२० के.व्ही. उपकेंद्राचे लवकरात लवकर प्रत्यक्ष काम सुरू
Read More...

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या कामांना गती द्यावी; कामे गुणवत्ता व कालमर्यादेत करावीत -ऊर्जा…

मुंबई,दि.२९ : राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित व विश्वासार्ह वीजपुरवठा देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या
Read More...

राज्यपालांच्या पुढाकाराने लोकभवन नागपूर येथे ‘सौर ऊर्जा प्रकल्पा’चे उद्घाटन

नागपूर, दि. १७ : पर्यावरण संरक्षण आणि ऊर्जा आत्मनिर्भरतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी गुरुवारी लोकभवन, नागपूर येथे
Read More...

कंत्राटी कामगारांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करा – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई, दि. १६ : महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या वीज कंपन्यांमधील कंत्राटी कामगारांच्या समस्यांचा आढावा ऊर्जा राज्यमंत्री
Read More...

ऊर्जा विभागातील भरती प्रक्रियेचा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर साकोरे यांच्याकडून आढावा

Oplus_131072 मुंबई, दि.१६ : ऊर्जा विभागातील भरती प्रक्रिया व प्रतीक्षा यादी संदर्भातील आढावा ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे –
Read More...

उदंचन जलविद्युत प्रकल्पाद्वारे ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्र अग्रेसर ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र…

मुंबई, दि. १३ : राज्यातील वीज निर्मितीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येणार येत उदंचन जलविद्युत प्रकल्पातून एक लाख मेगावॅट वीज क्षमता निर्माण
Read More...

गारे पालमा कोळसा खाण प्रकल्प राज्याच्या ऊर्जा सुरक्षितेसाठी महत्त्वाचा – देवेंद्र फडणवीस

महानिर्मितीला दीर्घघकालीन व स्थिर कोळसा पुरवठा लोड शेडींगपासून मुक्तता विजेचे दर कमी होण्यास मदत नागपूर, दि. १२:  राज्यातील ऊर्जा सुरक्षितेसाठी महत्त्वपूर्ण
Read More...

जळगाव-भुसावळ येथील ऊर्जाविषयक कामे ३१ मेपूर्वी पूर्ण करा – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई, दि. १२ : जळगाव तसेच भुसावळ येथे सुरू असलेली ऊर्जाविषयक कामे ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात यावीत. उपकेंद्र रोहित्र
Read More...

महापारेषणच्या ऊर्जा प्रकल्पांची उभारणी गतिमान करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 26 : राज्यात 2029-30 पर्यंत मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक होऊन अनेक उद्योग कार्यान्वित होणार आहेत. उद्योग, व्यावसायिक तसेच घरगुती वापरासाठी
Read More...

स्वच्छ हवा, ऊर्जा आणि वाहतूक व्यवस्थेला राज्य शासनाचे प्राधान्य – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

मुंबई, दि. १७ : राज्य शासन स्वच्छ हवा, स्वच्छ ऊर्जा आणि स्वच्छ वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य देत असल्याचे प्रतिपादन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री
Read More...