Browsing Tag

करणयसठ

भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ७ : भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील संबंध अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र  विश्वासार्ह भागीदार म्हणून कार्य करण्यास सज्ज आहे. व्हिएतनाम सोबत
Read More...

‘आपले सरकार’ वेबपोर्टल लवकरच पूर्ववत ; तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी युद्धपातळीवर काम – मंत्री आशिष…

मुंबई, दि. ३० : राज्यातील नागरिकांसाठी अत्यावश्यक सेवा पुरविणारे ‘आपले सरकार’ वेबपोर्टल तांत्रिक अडचणींमुळे तात्पुरते बंद असले तरी ते लवकरच पूर्ण क्षमतेने
Read More...

तासगावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव…

 मुंबई, दि. २९ : तासगाव नगरपरिषदेतील नागरिकांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा मिळावा यासाठी आवश्यक त्या सर्व तांत्रिक व प्रशासकीय
Read More...

‘एसटी’ची सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्नशील – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. २३ : एसटी ही महाराष्ट्राची लोकवाहिनी असून ती अधिक गतिमान, सुरक्षित आणि आरामदायी करण्यासाठी राज्य शासनाने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.
Read More...

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे ; पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजनांचा…

यवतमाळ दि. १६ (जिमाका): जिल्ह्यातील पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजनांबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री ना.संजय राठोड आणि आदिवासी विकासमंत्री ना. डॉ. अशोक ऊईके यांनी
Read More...

‘एसटी’चा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. १५: २०२५-२६ या आर्थिक वर्षातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री तथा महामंडळाचे
Read More...

आपले गाव आरोग्य संपन्न करण्यासाठी सर्व यंत्रणांनी पूर्ण क्षमतेने काम करावे – मंत्री प्रकाश आबिटकर

छत्रपती संभाजीनगर; दि. ९ (विमाका):  जिल्हा व गाव पातळीवर विकास कामांबरोबरच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक गाव
Read More...

प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मुंबई, दि. ९: देशात दरवर्षी ३४ लाख टन प्लास्टिक कचरा तयार होत आहे. यापैकी ४० टक्के प्लास्टिक अंतिमतः नदी, नाले व भूगर्भात जात आहे. नद्या व समुद्रात
Read More...

दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राला अग्रेसर करण्यासाठी व्यापक उद्देश ठेवून ठोस अंमलबजावणीवर भर द्या –…

मुंबई, दि. ८: राज्य आणि देशासाठी २०२६ ते २०३० हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा आहे. या काळात योग्य निर्णय आणि अंमलबजावणी झाली, तर महाराष्ट्राला केवळ मोठी
Read More...

मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान’

मुंबई, दि. ३० : मुंबई शहर झोपडपट्टीमुक्त करण्याच्या उद्देशाने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानाची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Read More...