Browsing Tag

नतश

पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून सिंधुदुर्गातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांचा आढावा

स्थानिक अडचणी सोडविण्यासाठी संयुक्त बैठकांचे निर्देश सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा कामात हयगय करणाऱ्या ठेकेदारांवर
Read More...

ऑनलाइन फसवणूक, जुगार व अवैध सायबर कृत्यांविरोधात कठोर कारवाईचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सिंधुदुर्गनगरी, दि.०८ (जिमाका):- सिंधुदुर्ग जिल्हा सायबरदृष्ट्या अधिक सुरक्षित, जागरूक आणि गुन्हेमुक्त करण्याच्या उद्देशाने सायबर जनजागृती, प्रतिबंधात्मक
Read More...

‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सूक्ष्म नियोजन करा – पालकमंत्री…

सिंधुदुर्गनगरी, दि. ८ (जिमाका) :– ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘माझं गाव, 
Read More...

मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील प्रलंबित विषयांवर तातडीने कार्यवाही करावी – मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. ८ : मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रलंबित विषयांवर कालबद्ध पद्धतीने कार्यवाही करून विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर
Read More...

मच्छिमार कामगारांच्या सामाजिक, आर्थिक सुरक्षेला प्राधान्य – मंत्री नितेश राणे

मुंबई, दि.२७ : महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील
Read More...

किनारी सुरक्षेसाठी समन्वय यंत्रणा अधिक सक्षम करणार – मंत्री नितेश राणे

मुंबई, दि.२७ : महाराष्ट्राचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लक्षात घेता किनारी सुरक्षा अधिक सक्षम करणे ही काळाची गरज आहे. राज्यातील सर्व
Read More...

मत्स्यव्यवसाय विभागाने आर्थिक काटकसर करावी – मंत्री नितेश राणे

मुंबई, दि.२७ : मत्स्यव्यवसाय विभागाच्या कामकाजात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि आर्थिक शिस्त यांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. शासनाचा निधी हा जनतेचा पैसा
Read More...

फिश वेंडिंग ई-रिक्षा योजनेमुळे मत्स्यविक्रीला नवे बळ; स्वच्छ व आधुनिक बाजारपेठ उपलब्ध होणार  –…

मुंबई, दि. २६ : राज्यातील मत्स्यविक्री व्यवसाय अधिक स्वच्छ, आधुनिक आणि ग्राहकाभिमुख करण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय
Read More...

वरळी जेट्टीच्या नियोजित विकासाला गती; जलवाहतूक आणि हेलिपॅड सुविधांवर भर – मंत्री नितेश राणे

मुंबई, दि.25 : वरळी जेट्टीच्या नियोजित विकासासंदर्भात राज्य सरकारने महत्त्वाची पावले उचलली असून, या प्रकल्पामुळे मुंबईतील जलवाहतूक, आपत्कालीन सेवा आणि
Read More...

वापरात नसलेल्या बोटींच्या पुनर्वापरासाठी प्रस्ताव सादर करा – मंत्री नितेश राणे

मुंबई, दि.२५ : राज्यातील वापरात नसलेल्या बोटी आणि जहाजांच्या पुनर्वापरासाठी सक्षम यंत्रणा उभारणे ही काळाची गरज आहे. यामुळे
Read More...