Browsing Tag

परयवरण

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यासाठी कार्यवाही करावी – पर्यावरण व वातावरणीय…

RAVI JADHAV मुंबई, दि. 1 : राज्यातील विविध ठिकाणी उभारण्यात आलेले सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू राहण्यासाठी
Read More...

प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवरील बँक हमी व दंडाचे धोरण बदलण्याबाबत तीन महिन्यांत अहवाल सादर करा –…

मुंबई, दि. १ : वारंवार प्रदूषण करणाऱ्या उद्योगांकडून घेतल्या जाणाऱ्या बँक हमी (बँक गॅरंटी) आणि दंडाच्या रकमेबाबतचे धोरण २०१३
Read More...

ई-गव्हर्नन्समध्ये पर्यावरण विभाग पाचव्या स्थानी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष…

मुंबई, दि. 28 : राज्य शासनाच्या ‘150 दिवसांच्या कृती आराखडा’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने उल्लेखनीय
Read More...

पर्यावरण संतुलनासाठी सामाजिक वनीकरण काळाची गरज

२१ मार्च रोजी साजरा होणारा ‘जागतिक वन दिन’ हा मानव आणि निसर्ग यांच्यातील दृढ नात्याची जाणीव करुन देणारा महत्त्वपूर्ण दिवस आहे. वाढत्या पर्यावरणीय
Read More...

आदिवासी कलाकार, लेखक, पर्यावरण कार्यकर्ते यांना लोकभवन येथे घेऊन या – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

आदिवासी विकास मंत्री, आमदार व अधिकाऱ्यांची राज्यपालांशी चर्चा मुंबई, दि. 18 : राज्याचे आदिवासी  विकास मंत्री डॉ अशोक वुईके यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी
Read More...

पर्यावरण जनजागृतीसाठी शालेय शिक्षण विभागाचा पुढाकार – मंत्री दादाजी भुसे

राज्यातील शाळांमध्ये ‘केंब्रिज क्लायमेट क्वेस्ट’द्वारे हवामान शिक्षण मिळणार इयत्ता आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी केंब्रिजचा डिजिटल शिक्षण प्लॅटफॉर्म
Read More...

सिंधुदुर्गच्या विकासासाठी पर्यावरण समतोल आणि जनहिताला प्राधान्य – मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. ५ : सिंधुदुर्गच्या विकासासाठी पर्यावरण समतोल राखत स्थानिक जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे,’ असे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री
Read More...

पर्यावरण तज्ज्ञांनी कृषी क्षेत्राकडेही लक्ष केंद्रित करण्याची गरज – राज्यपाल आचार्य देवव्रत

मुंबई, दि. १९ : कृषी क्षेत्रातील रसायनांच्या वाढत्या वापरामुळे शेती बरोबरच पर्यावरणाचीही मोठी हानी होत आहे. रासायनिक शेतीचे दुष्परिणाम घातक आहेत. त्यामुळे
Read More...

स्वच्छ हवा, ऊर्जा आणि वाहतूक व्यवस्थेला राज्य शासनाचे प्राधान्य – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

मुंबई, दि. 18 : राज्य शासन स्वच्छ हवा, स्वच्छ ऊर्जा आणि स्वच्छ वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य देत असल्याचे प्रतिपादन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री
Read More...

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मुंबई क्लायमेट वीकमध्ये पर्यावरण विभागाचे दोन…

मुंबई, दि. १८ : हवामान बदलाचा मुकाबला आणि चक्रीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग व राज्य हवामान कृती
Read More...