Browsing Tag

भस

मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून दिंडोरीच्या घटनास्थळाची पाहणी

नाशिक, दि. ४ (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज दुपारी दिंडोरी येथे अपघात झालेल्या
Read More...

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’योजनेत राज्यात ४०५ शाळा विकसित करण्यास मंजुरी -शालेय शिक्षण…

मुंबई, दि. २७ : राज्यात शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि पायाभूत सुविधांचा विकास साधण्यासाठी राज्य शासनाने ‘भारतरत्न डॉ.
Read More...

गुढीपाडवा-पट वाढवा अभियानातून शाळा प्रवेशोत्सवाला चालना : शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

पुणे, दि. २२ (जिमाका वृत्तसेवा) – जिल्हा परिषद व शासकीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी ‘गुढीपाडवा-पट वाढवा’ हे अभियान लोकचळवळ बनवून
Read More...

‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण’ कार्यक्रम मुलींच्या स्वसंरक्षणाच्यादृष्टीने महत्त्वाचा उपक्रम…

पुणे, दि. 22: ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत मिळणारे मार्गदर्शन केवळ मुलींसाठी कराटे प्रशिक्षण नसून एक स्वसंरक्षण, आत्मविश्वास व
Read More...

‘डायट’च्या माध्यमातून शिक्षणात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्न करा- शिक्षणमंत्री दादाजी भुसे

मुंबई,दि.१३ – राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत राज्यात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. वर्षभरात साडेसहा
Read More...

पर्यावरण जनजागृतीसाठी शालेय शिक्षण विभागाचा पुढाकार – मंत्री दादाजी भुसे

राज्यातील शाळांमध्ये ‘केंब्रिज क्लायमेट क्वेस्ट’द्वारे हवामान शिक्षण मिळणार इयत्ता आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी केंब्रिजचा डिजिटल शिक्षण प्लॅटफॉर्म
Read More...

विद्यार्थ्यांसाठी शिक्षणस्नेही वातावरण निर्मितीवर भर – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. २४ : विद्यार्थ्यांना अनुकूल व शिक्षणस्नेही वातावरण उपलब्ध करून देणे ही शासनाची प्राथमिकता असून, शाळांच्या समायोजनाचे
Read More...

जवाहर बालभवन बालकांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. २४ : महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन हे केवळ शैक्षणिक किंवा सांस्कृतिक केंद्र नसून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारे प्रेरणादायी
Read More...

विद्यार्थ्यांसाठीच्या प्रमुख पाच ते सहा योजनांची माहिती देणारे फलक शाळांमध्ये लावले जावे -शालेय…

मुंबई, दि. २४ :- विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना असून त्यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. यासाठी सर्व शाळांमध्ये प्रमुख पाच ते
Read More...

शासन, शिक्षक, स्वयंसेवक आणि समाजाच्या प्रयत्नातूनच ‘साक्षर भारत’ चे स्वप्न साकार होईल – मंत्री…

नाशिक, दि. २० (जिमाका): सामूहिक प्रयत्नांतूनच आपण शिक्षणाचा प्रसार अधिक व्यापक करू शकतो. उल्लास – नव साक्षरता अभियानातून शासन, शिक्षक, स्वयंसेवक व समाज
Read More...