Browsing Tag

मखय

राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२७ मध्ये वैकल्पिक विषय रद्द, मुलाखतीचे गुण १७५

मुंबई, दि. २२: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २०२७ पासून राज्य सेवा मुख्य परीक्षा पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल करण्याचा
Read More...

‘जय महाराष्ट्र’ व ‘दिलखुलास’ कार्यक्रमात पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांची…

मुंबई, दि.६: राज्यातील शेती अधिक सक्षम, समृद्ध आणि शाश्वत करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘सत्यमेव जयते फार्मर कप
Read More...

रासे गृहसंकुल प्रकल्पामुळे आदिवासी कुटुंबाना विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा मार्ग…

पुणे, दि. २६: जिल्हा परिषदेच्यावतीने उभारण्यात आलेल्या रासे येथील गृहसंकुल प्रकल्पाच्या माध्यमातून ठाकर समाजातील कुटुंबाला आधुनिक आणि सुरक्षित हक्काचे घर
Read More...

विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे – मुख्य निवडणूक…

छत्रपती संभाजीनगर, दि. २४: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (Special Intensive Revision –
Read More...

ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री…

पुणे , दि. १५ : स्पर्धा, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेही मागे राहू नयेत, यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून
Read More...

महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी व्हावे – अपर मुख्य सचिव विकास खारगे

नंदुरबार, दिनांक १३ जून २०२६ (जिमाका): महसूल विभाग हा केवळ जमिनींच्या नोंदींचा विषय नसून नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण, आदिवासी व वंचित घटकांना न्याय,
Read More...

“शासनाच्या योजना कागदावर नव्हे, तर नागरिकांच्या जीवनात दिसल्या पाहिजेत” – अपर मुख्य सचिव (महसूल)…

नंदुरबार, दिनांक १२ जून २०२६ (जिमाका): “शासनाच्या योजना कागदावर नव्हे, तर नागरिकांच्या जीवनात दिसल्या पाहिजेत,” असे प्रतिपादन राज्याचे अपर मुख्य सचिव
Read More...

सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे वेळेत पूर्ण करावीत – अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर

नाशिक, दि. ८ (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नियोजित कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळेत पूर्ण
Read More...

नागरी प्रशासनाने लोकांचा विश्वास जिंकून ‘सुरक्षेची पोकळी’ भरून काढावी – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

गडचिरोली, दि. ७ :  सुरक्षा यंत्रणांनी नक्षलवाद्यांना मागे हटण्यास भाग पाडल्यानंतर आता त्या भागात निर्माण झालेली प्रशासकीय पोकळी नागरी प्रशासनाने प्रभावी
Read More...

डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून योजनांचा प्रसार अधिक प्रभावी : मुख्य सचिव राजेश अग्रवाल

गडचिरोली, (जिमाका) दि.७ : राज्याचे मुख्य सचिव तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालक सचिव राजेश अग्रवाल यांनी आज जिल्हा माहिती
Read More...