Browsing Tag

महलचय

महिलांच्या व्यावसायिक संधींसाठी शासकीय योजनांचे बळ

महिलांचे आर्थिक सबलीकरणासाठी केंद्र व राज्य शासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध योजनांनी बळ दिले आहे. या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील हजारो
Read More...

मेळघाटातील ‘भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजने’ने फुंकरले आदिवासी महिलांच्या जीवनात…

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा निसर्गसौंदर्याने नटलेला असला तरी, येथील दुर्गम भौगोलिक रचना आणि सामाजिक आव्हानांमुळे कुपोषण आणि माता-बाल आरोग्याचा प्रश्न
Read More...

प्रशासकीय महिलांच्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून ‘महिला सक्षमीकरणाचा हुंकार

नवी दिल्ली, दि. १२ : महिलांमध्ये काम करण्याची प्रचंड ताकद असून समाजात सकारात्मक बदल घडवण्याची जिद्द त्यांच्यात उपजत असते. प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळताना
Read More...

कायदे मंडळात महिलांच्या सहभागासाठी ‘नारी शक्ती वंदन’ अधिनियम

विविधतेने नटलेला भारतदेश हे या देशाचे बलस्थान आहे.या देशाची युवा शक्ती आणि महिला शक्तीही खास वैशिष्टय आहे. स्टार्टअप्सच्या माध्यमातून युवकांनी उद्योगांची
Read More...

महालक्ष्मी सरस प्रदर्शनात ७ दिवसांत ९ कोटींची उलाढाल; ग्रामीण महिलांच्या उद्योजकतेची मोठी झेप

मुंबई, दि. १ : वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये सुरू असलेल्या ‘महालक्ष्मी सरस-२०२६’ प्रदर्शनाचा सातवा दिवसही मोठया प्रतिसादाचा ठरला. अवघ्या सात दिवसांत
Read More...

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी डिजिटल साक्षरता महत्त्वाची – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. 25 : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांनी बचतीतून लघुउद्योग सुरू केले आहेत. अशा अनेक महिलांना महिला विकास मंडळाच्या
Read More...

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला ‘सिंधुसरस’चे बळ – पालकमंत्री नितेश राणे

कुडाळमध्ये ‘सिंधुसरस’चा उत्साहपूर्ण जल्लोष सिंधुदुर्गनगरी, दि. २१ (जिमाका) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांची ताकद मोठी असून त्या अधिक सक्षम झाल्यास
Read More...

महिलांच्या अर्थव्यवस्थेतील सहभागानेच सशक्त महाराष्ट्र घडेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि. ९ : शिक्षण व रोजगाराच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाद्वारे राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होईल. आर्थिकदृट्या सक्षम महिलांच्या
Read More...

महिलांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ देण्याची गरज – मंत्री ॲड.आशिष शेलार

Milind Kadam M4B मुंबई, दि. ५: महिलांच्या कला, सृजनशीलता आणि कर्तृत्वाला योग्य व्यासपीठ मिळणे आवश्यक असून महिलांच्या प्रतिभेला सजगतेने ओळख देणे गरजेचे आहे,
Read More...

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला ‘एआय’ची जोड मिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास शक्य – विजया रहाटकर

नवी दिल्ली, दि. १६ : आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे केवळ एक तांत्रिक साधन नसून शिक्षण, प्रशासन आणि उद्योग
Read More...