Browsing Tag

शतकऱयन

शेतकऱ्यांना संकटकाळातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील – मंत्री दत्तात्रय भरणे

पुणे, दि. २२ : हवामान बदलामुळे कृषी क्षेत्रात होणाऱ्या प्रतिकूल परिणामामुळे शेतकरी अडचणीत आला आहे; शेतकऱ्यांना संकटकाळातून सहकार्य करुन बाहेर काढणे ही राज्य
Read More...

शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे मिळण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. १५ : राज्यातील शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे उपलब्ध व्हावे, निकृष्ट अथवा बनावट बियाण्यांमुळे त्यांचे नुकसान होऊ नये आणि बियाणे उत्पादन,
Read More...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६; शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारे…

राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 लागू केली आहे. शेती हा राज्याच्या
Read More...

कर्जमुक्ती योजनेत पारदर्शक कार्यपद्धती ; शेतकऱ्यांनी अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा

नांदेड, दि. ८ जुलै : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दोन लाख
Read More...

नैसर्गिक आपत्तीग्रस्त सुमारे ८.८४ लाख शेतकऱ्यांना ₹७१३.९६ कोटींची मदत

नागपूर, दि. ८ : नैसर्गिक आपत्तींमुळे अतिवृष्टी, पूरपरिस्थिती तसेच अवकाळी पावसामुळे शेतपीक व शेतजमिनीचे नुकसान झालेल्या नागपूर विभागातील ८ लाख ८३ हजार ९६५
Read More...

शेतकऱ्यांना आधुनिक बाजारपेठ, प्रक्रिया सुविधा आणि निर्यातीच्या संधी उपलब्ध करून देणार – पणन मंत्री…

महाराष्ट्र ऍग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्पाचा आढावा मुंबई, दि. ७ : शेतकऱ्यांना आधुनिक बाजारपेठ, प्रक्रिया सुविधा आणि निर्यातीच्या संधी उपलब्ध करुन देण्यात
Read More...

शेतकऱ्यांनी हवामानाच्या स्थितीनुसार नियोजन करावे

मुंबई, दि ७ : जुलैच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये आतापर्यंत
Read More...

शेतकऱ्यांना नापिकी आणि कर्ज या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी…

राज्यातील शेतक-यांना निसर्गाचा लहरीपणा सांभाळत शेती करावी लागते आणि त्या शेतीसाठी मेहनत घेऊनही अनेकदा अतिवृष्टी दुष्काळ यामुळे पिकांचे नुकसान होत असते. पीक
Read More...

थकित पीककर्जावर १ एप्रिलपासून अतिरिक्त व्याजही नाही, गडचिरोलीच्या दुर्गम भागातील शेतकऱ्यांना…

गडचिरोली, दि. ३: निसर्गाचा लहरीपणा, अतिवृष्टी, पूरपरिस्थिती अशा अस्मानी-सुलतानी संकटांशी सतत दोन हात करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने कर्जमुक्तीचा मोठा
Read More...

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा २ लक्ष ९७ हजार शेतकऱ्यांना लाभ

महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे आहे. शेतकरी हिताचे निर्णय व कल्याणकारी योजनांतून याची प्रचिती येत आहे.
Read More...