जपान, फिनलँड व चीनच्या वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट

मुंबई, दि.२३ : जपानचे वाणिज्यदूत यागी कोजी, फिनलँडचे मुंबईतील वाणिज्यदूत  एरिक अफ् हॉलस्ट्रॉर्म व चीनचे मुंबईतील वाणिज्यदूत कीन
Read More...

‘एआय फॉर ॲग्री २०२६’ परिषदेत जागतिक भागीदारीची ठोस पायाभरणी – अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी

मुंबई, दि. २३ : महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणाअंतर्गत आयोजित दोन दिवसीय ‘जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद व गुंतवणूकदार शिखर
Read More...

श्री गुरु तेग बहादुर साहेबजी : धर्मस्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे महान गुरु

भारताच्या इतिहासात अनेक संत, महात्मे आणि क्रांतिकारकांनी आपल्या विचारांनी व कार्यांनी समाजाला नवी दिशा दिली. त्यापैकी शीख धर्माचे नववे गुरु गुरु तेग बहादुर
Read More...

राज्यात गुंतवणुकीसाठी इव्हॉल्व कंपनीचा राज्य शासनाशी सामंजस्य करार

मुंबई, दि. २३ : ऑस्ट्रेलियाची इव्हॉल्व कंपनी राज्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. नवी मुंबई, पुणे, आणि नागपूर परिसरात कंपनी
Read More...

‘हिंद दी चादर’गुरु तेग बहादुर यांच्या ‘३५० व्या शहीदी समागम’निमित्त समूहगान कार्यक्रम

बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड संस्थेकडून हिंद दी चादर समूहगान कार्यक्रमाचीवर्ल्ड रेकॉर्ड म्हणून नोंद मुंबई, दि.२३ : हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादुर यांच्या
Read More...

राजधानीत संत गाडगेबाबा यांच्या जयंतीदिनी अभिवादन

नवी दिल्ली, 23 : समाजप्रबोधनकार, स्वच्छतेबाबत जागृती निर्माण करणारे व कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करणारे संत गाडगेबाबा
Read More...

दिव्यांगांसाठीच्या कर्ज योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा – दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे

मुंबई, दि. 23 : दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिव्यांग कल्याण
Read More...

टीएमएस २.0 मुळे राज्यात जबाबदार आणि पारदर्शक आरोग्य व्यवस्था निर्माण होणार – मुख्यमंत्री देवेंद्र…

मुंबई, दि.23 : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जलद, पारदर्शक आणि रुग्णस्नेही उपचार मिळण्यासाठी
Read More...

कृषी क्षेत्रातील ‘एआय’ विस्तार जबाबदारी, सर्वसमावेशक आणि विश्वास यांवर आधारित असावा

मुंबई, दि.२३: कृषी क्षेत्रातील ‘ए आय’ विस्तार हा जबाबदारी, सर्वसमावेशक आणि विश्वास यांवर आधारित असावा. ‘ए आय’ प्रणालीची गुणवत्ता ही चांगल्या डेटावरच अवलंबून
Read More...

प्रगत तंत्रज्ञानाद्वारे कृषी परिवर्तनाचा नवा अध्याय; ‘एआय ॲग्री २०२६ परिषदेत जागतिक तज्ज्ञांचे…

मुंबई, दि. 23 :  शेती आणि अन्न प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज बनली आहे.
Read More...