Browsing Tag

मतर

विनापरवाना शेतमाल खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार – पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. ९ मे : राज्यात शेतकऱ्यांच्या व्यापक हिताचे संरक्षण आणि कृषी उत्पन्न बाजार व्यवस्थेतील पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी
Read More...

‘टेक-वारी 2.0’ मुळे महाराष्ट्राच्या प्रशासनाला नवी दिशा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. ८ : विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प साकार करण्यासाठी प्रशासनात नाविन्यपूर्ण उपक्रमांची आवश्यकता असून, ‘टेक-वारी 2.0’च्या माध्यमातून
Read More...

महसूल विभागाच्या विशेष मोहिमेद्वारे पाणंद रस्ते, सीमांकन मोजणी व जमीन नोंदी व्यवस्थेला गती देणार :…

नाशिक, दि. ८ मे, २०२६ (जिमाका वृत्तसेवा): ग्रामीण भागातील पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करणे, सीमांकन मोजणीची प्रकरणे तातडीने निकाली काढणे तसेच जमीन नोंदी
Read More...

समाजकल्याण खात्याला अधिक उंचीवर नेण्यासाठी अधिकाऱ्यांनी काम करावे – मंत्री संजय शिरसाट

पुणे, दि. ८: सामाजिक न्याय विभागाकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन दिवसेंदिवस बदलत आहे, आगामी काळातही कामात सातत्य ठेवून समाजकल्याण खात्याला अधिक उंचीवर
Read More...

कृषी विभागाने खते व बियाणे पुरवठा सुरळीत होईल याची दक्षता घ्यावी – रोजगार हमी योजना मंत्री भरत…

रायगड-अलिबाग, दि. ८ मे (जिमाका) : आगामी खरीप हंगाम लक्षात घेता बियाणे, खते, कीटकनाशके आदी निविष्ठा सर्वत्र उपलब्ध असण्याच्या दृष्टीने परिपूर्ण नियोजन करा
Read More...

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून दहावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन

राज्यात 92.09 टक्के विद्यार्थी उत्तीर्णमुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 5.40 ने अधिककोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 97.62 टक्के मुंबई, दि. ८ : 
Read More...

शेत/ पाणंद रस्त्यांना प्राधान्य देऊन ग्रामीण रोजगाराला गती द्यावी – रोजगार हमी योजना मंत्री भरत…

मुंबई, दि. ७ – रोजगार हमी योजना विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या मातोश्री ग्राम समृद्धी शेत/ पाणंद रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देऊन तसेच या योजनेची
Read More...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जहाजबांधणी प्रकल्पासाठी पायाभूत सुविधा उभाराव्यात – बंदरे विकास मंत्री नितेश…

मुंबई, दि. ७ : राज्यातील जहाजबांधणी व सागरी पायाभूत सुविधा विकासाच्या दृष्टीने नांदगाव, दिघी आणि विजयदुर्ग या तीन संभाव्य स्थळांचा सविस्तर तांत्रिक व आर्थिक
Read More...

खरीप हंगामासाठी खते, बी-बीयाणे वितरणाचे काटेकोरपणे नियोजन करावे – मंत्री नरहरी झिरवाळ

नाशिक, दि. ७ मे ,२०२६ (जिमाका वृत्तसेवा):  आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शेतकऱ्यांना बी-बीयाणे व रासायनिक खतांचा सुरळीत व पुरेसा पुरवठा
Read More...

आदिवासी विकास विभाग हा शासकीय विभाग नसून एक कौटुंबिक परिवार’ – आदिवासी विकास मंत्री डॉ. प्रा. अशोक…

ठाणे दि.७ (जिमाका):-“आदिवासी विकास विभाग हा केवळ शासन निर्णय आणि फाईल्सपुरता मर्यादित विभाग नसून तो एक मोठा ‘परिवार’ आहे. १९८३ साली या विभागाची स्वतंत्र
Read More...