Browsing Tag

यच

कोणत्याही क्षेत्रात जा, समाजाचे देणे लागतो याची जाणीव ठेवा – ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी

नागपूर, दि. १२ : संसदीय अभ्यासवर्गातून विद्यार्थ्यांना संसदीय लोकशाहीची ओळख होते. सभागृहाचे कामकाज जवळून पाहण्याची संधी मिळते. अभ्यासवर्गातील युवकांनी एक
Read More...

महाराष्ट्र सिकलसेलमुक्त करण्यासाठी मिशन मोड – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

नागपूर दि. ११ : महाराष्ट्राला सिकलसेलमुक्त करण्यासाठी तत्काळ आणि मिशन मोडवर काम करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी
Read More...

चंद्रपुरातील नवरगावच्या मथुरा ताई प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची संवेदनशील दखल

प्रशासनाला तत्काळ व दीर्घकालीन उपाययोजनांचे निर्देश नागपूर /चंद्रपूर, दि. 11 : चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव येथे 1972 मध्ये देशाला हादरवून सोडणाऱ्या अत्याचार
Read More...

मुंबई पागडीमुक्त करण्यासाठी ऐतिहासिक निर्णय – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

नागपूर, दि. ११ : मुंबई शहराला पागडीमुक्त करण्यासाठी तसेच पागडी इमारतींचा सुयोग्य व न्याय्य पुनर्विकास करण्यासाठी स्वतंत्र
Read More...

आदिवासी बांधवांसोबत वनजागेवरील २५ हजार झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी धोरण – उपमुख्यमंत्री एकनाथ…

नागपूर, दि. ११ : मुंबई येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी बांधवांचे आणि वनाच्या जागेवरील सुमारे २५ हजार
Read More...

अग्निशमन दलाचे बळकटीकरण करावे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांचे निर्देश

नाशिक, दि. 11 (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका आणि त्र्यंबकेश्वर नगर
Read More...

डॉ. बाबा आढाव यांचे कष्टकरी, श्रमिक, गरीब, वंचित वर्गाकरिता संपूर्ण आयुष्य समर्पित – उपमुख्यमंत्री…

पुणे, दि. ९: ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमी, नवी पेठ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्यावतीने उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे
Read More...

राज्यपाल आचार्य देवव्रत यांची देवलापार गो-विज्ञान संशोधन केंद्रास भेट

नागपूर, दि. ९ : राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज देवलापार येथील गो-विज्ञान संशोधन केंद्रास भेट दिली.
Read More...

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांची ‘दिलखुलास’ आणि ‘जय…

मुंबई दि. ९: भारतातील सर्वात लांब भूमिगत मेट्रोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबईत नुकताच पूर्ण झाला आहे. मेट्रो 3 (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) या अत्यंत
Read More...