अवकाळी पाऊस, वादळीवाऱ्यामुळे बाधित फळपिकांचे पंचनामे त्वरित करा – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. १० : राज्यातील मे व जून २०२६ या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने
Read More...

अकोला पीक विमा प्रकरणाचा तपासणी अहवाल सादर करा – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. १० : अकोला जिल्ह्यातील खरीप व रब्बी हंगाम २०२३-२४ आणि खरीप हंगाम २०२४-२५ मधील पीक विमा भरपाईसंदर्भातील तक्रारींचा
Read More...

रायगडमधील प्रलंबित रस्ते कामांना गती द्या; मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्यांचे मोजमाप व…

मुंबई, दि. १०: रायगड जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत प्रलंबित रस्ते आणि पाणंद रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण
Read More...

भूमिहीन शेतकरी पत्नीच्या खांद्यावरून उतरले जोखड; लातूर जिल्ह्यातील बोंबळीच्या गायकवाड कुटुंबीयांना…

मुंबई, दि. १०: वीज पडून बैल दगावल्याने जोखडाला पत्नीला जुंपण्याची वेळ आलेल्या लातूर जिल्ह्यातील भूमिहीन शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्या व्य़थेची दखल थेट
Read More...

समाजहितासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींची नावे पद्म पुरस्कारांसाठी सुचविणार –…

मुंबई, दि. ९ :समाजासाठी व विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींची नावे पद्म पुरस्कारांच्या शिफारशीसाठी अंतिम
Read More...

बुटीबोरी येथील फूडपार्क प्रकल्पाला इमारत पूर्णत्वाचा दाखला देण्याबाबत कार्यवाही करा – कृषि मंत्री…

मुंबई, दि. ९ : बुटीबोरी येथील फूडपार्क प्रकल्पास इमारत पूर्णत्वाचा दाखला देण्याबाबत कृषी, उद्योग विभाग, एमआयडीसी शासनाच्या
Read More...

सांगली पेठ येथे शासकीय क्रांतीसिंह नाना पाटील अन्नतंत्र महाविद्यालय सुरू करणार – कृषि मंत्री…

मुंबई,दि.९ : सांगली जिल्ह्यातील पेठ येथे होणारे शासकीय क्रांतीसिंह नाना पाटील अन्नतंत्र महाविद्यालयाचे उर्वरीत काम गतीने करावे.
Read More...

सांस्कृतिक उपक्रमांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी – मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई, दि. ९ : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये काळानुरूप सुधारणा करून त्या अधिक प्रभावी, पारदर्शक आणि कलाकाराभिमुख
Read More...

नवतंत्रज्ञानाचा जबाबदारीने स्वीकार करताना पत्रकारांनी सत्य पडताळणी आणि संपादकीय जबाबदारी अबाधित…

मुंबई, दि. ९ : पत्रकारांनी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सातत्याने समाजासमोर मांडाव्यात. समाजातील दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे.
Read More...

पालखी मार्गांचे हरितीकरण एक लोकचळवळ बनवू या – मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई, दि. ९ : आषाढी वारीच्या परंपरेला पर्यावरण संवर्धनाची जोड देऊन राज्यातील पालखी मार्गांचे व्यापक हरितीकरण करण्यास शासन कटीबद्ध आहे. हा उपक्रम शासन,
Read More...