Browsing Tag

पलकमतर

आंबेनळी घाट अपघात : मृतांच्या कुटुंबियांना तातडीने मदत करा; पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे सातारा व…

सातारा दि. 25 : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर-महाबळेश्वर रस्त्यावरील आंबेनळी घाटात काल मध्यरात्री झालेला स्कॉर्पिओ गाडीचा अपघात
Read More...

वारंवार वीज खंडित होणार नाही याची दक्षता घ्या; मान्सूनपूर्व उर्वरित कामे तातडीने पूर्ण करा –…

सिंधुदुर्गनगरी, दि. २१ (जिमाका) – सिंधुदुर्ग जिल्ह्यात सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याने
Read More...

यंत्रणांनी सतर्क राहून आपत्ती व्यवस्थापन करावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

संभाव्य पूरस्थिती, एल निनोच्या अनुषंगाने टंचाईस्थितीचा घेतला आढावाकोणत्याही परिस्थितीत मदत व बचावासाठी तातडीने प्रतिसाद देण्याचे निर्देश सांगली, दि. २१ (जि.
Read More...

पेट्रोल, डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध; अफवांवर विश्वास ठेवू नये – पालकमंत्री मकरंद पाटील 

बुलढाणा, दि. २१ (जिमाका): जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत असून नागरिकांनी इंधन टंचाईबाबत पसरवल्या जाणाऱ्या
Read More...

सातारा येथे उभारण्यात येणारे ‘माजी सैनिक एकात्मिक संकुल’ हे राज्यात आदर्श ठरावे – पालकमंत्री शंभुराज…

सातारा , दि. १८ – सातारा शहरात माजी सैनिक कल्याण विभाागाकडील जागेमध्ये भव्य आणि आदर्श असे माजी सैनिक एकात्मिक अद्ययावत संकुल
Read More...

नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष नको -पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि.१६ : नागरिकांच्या समस्यांकडे होणारे दुर्लक्ष सहन केले जाणार नाही, नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे निर्देश असे
Read More...

‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजने’ची प्रभावी अंमलबजावणी करा -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

महाराजस्व अभियानातून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक खारतळेगाव येथील पाणंद रस्त्याची पाहणी अमरावती, दि.१६ : ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना’ ही
Read More...

महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त सेंद्रीय शेतीचा उपक्रम -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती, दि. १६ (जिमाका): रासायनिक शेतीकडून सेंद्रीय शेतीकडे शेतकऱ्यांना वळविण्यासाठी व्यापक मोहिम हाती घेण्यात येणार आहे. ही मोहिम महात्मा ज्योतिराव फुले
Read More...

निधीचा प्रभावी वापर करून विकासकामे गुणवत्तापूर्वक आणि वेळेत पूर्ण करा – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी, दि. १५ : जिल्ह्यातील विविध विकासकामांचा वेग वाढवून शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सर्व
Read More...

शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खतांचा पुरेसा साठा आणि तातडीची मदत द्या – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी, दि, १५: खरीप हंगाम जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत मार्गदर्शन, दर्जेदार बियाणे आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून
Read More...