Browsing Tag

मतर

स्वरांचा प्रवास थांबला… पण आठवणींची मैफल सुरूच राहील… – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. 12 : भारतीय संगीतविश्व आज शब्दांपलीकडचे दुःख अनुभवत आहे. आशा भोसले या स्वरसम्राज्ञीचा आवाज आज कायमचा शांत झाला… पण
Read More...

क्रांतिवीर खाज्या नाईक स्मृतीस्थळाला ‘क वर्ग’ पर्यटन दर्जासाठी प्रयत्न करणार – मंत्री डॉ. अशोक वुईके

धुळे, दि. ११ (जिमाका): धुळे जिल्ह्यातील क्रांतिवीर खाज्या नाईक यांच्या स्मृतीस्थळाला ‘क वर्ग’ पर्यटन स्थळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न
Read More...

शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्याच्या दिशेने राज्य शासन प्रयत्नशील- पणन मंत्री जयकुमार…

राजधानी नवी दिल्ली येथे आंबा महोत्सवाचे आयोजन करणार पणन मंत्र्यांच्या हस्ते ‘आंबा महोत्सव-२०२६’चे उद्घाटन पुणे, दि.११:‘फळांचा राजा’ म्हणून ओळखला जाणारा
Read More...

अधिक सुरक्षित, पारदर्शक शालेय वाहतुकीसाठी राज्य शासन कटिबद्ध – मंत्री प्रताप सरनाईक 

मुंबई, दि. ११ : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत महाराष्ट्र शासनाने शालेय बस व वाहतूक व्यवस्थेबाबत कठोर आणि सर्वसमावेशक नियमावली
Read More...

कामगार कायद्यातील सुधारणांमुळे कामगारांबरोबरच उद्योगांनाही फायदा – मंत्री ॲड. आकाश फुंडकर

मुंबई, दि. ११ : केंद्र सरकारने विविध कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करून चार व्यापक कामगार संहितांमध्ये रूपांतर केले असून, यामुळे कामगार कायदे अधिक सुलभ, 
Read More...

नदी सुशोभीकरणापेक्षा प्रदूषणमुक्तीवर अधिक भर; स्वतंत्र ‘नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ लवकरच – पर्यावरण…

सांडपाणी सोडणाऱ्यांवर व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा पुणे, दि. १०: नदी सुशोभिकरणापेक्षा नदीच्या प्रदूषणमुक्तीवर अधिक भर दिला पाहिजे, अशी
Read More...

बाह्ययंत्रणेद्वारे २ हजार ८४३ पदे; अंगणवाडी सेविका व मदतनीस २ लाख २१ हजार ३२८ पदास मंजुरी – महिला व…

Milind Kadam M4B मुंबई, दि. १० : महिला व बाल विकास विभागात तब्बल २३ वर्षांनंतर ८ हजार ६६९ नियमित पदे भरण्यात येणार आहेत. या
Read More...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १३ व १४ एप्रिल २०२६ रोजी ‘टूर सर्कीट’चे आयोजन – पर्यटन…

Milind Kadam M4B मुंबई, दि. १० :  पर्यटन विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून १३ व १४ एप्रिल २०२६ रोजी ‘डॉ. बाबासाहेब
Read More...

‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना’ पशुपालकांच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे सशक्त माध्यम-…

पुणे, दि. १०: ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजने’च्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगारक्षम करुन त्यांना ‘महाराष्ट्राचा आर्थिक कणा’
Read More...

आपले गाव आरोग्य संपन्न करण्यासाठी सर्व यंत्रणांनी पूर्ण क्षमतेने काम करावे – मंत्री प्रकाश आबिटकर

छत्रपती संभाजीनगर; दि. ९ (विमाका):  जिल्हा व गाव पातळीवर विकास कामांबरोबरच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक गाव
Read More...