Browsing Tag

कमन

मांडवा-मरीना व रेवस-मांडवा जेट्टी कामांना गती द्या -मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. २१ :- अलिबाग तालुक्यातील मांडवा मरीना जेट्टी विकास तसेच रेवस-मांडवा प्रवासी जेट्टी दुरुस्ती व मजबूतीकरणाच्या कामांना
Read More...

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांना प्रशासकीय पातळीवर प्राधान्य द्यावे

नाशिक, दि. ४ एप्रिल, २०२६ (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुरू केलेल्या कामांना प्रशासकीय पातळीवर
Read More...

येवला मतदारसंघातील विजेच्या पायाभूत सुविधांच्या कामांना मंजुरी मिळण्यासाठी शासनाला तातडीने प्रस्ताव…

मुंबई,दि. ११ : येवला मतदारसंघातील विजेच्या पायाभूत सुविधांच्या कामांना मंजुरी मिळण्यासाठी तातडीने शासनाला प्रस्ताव पाठवावे, तसेच नागरिकांना विनाखंड सुरळित
Read More...

सुरूर-वाई-महाबळेश्वर-पोलादपूर या महामार्गासह पाचगणी ते महाबळेश्वर रस्त्यांच्या कामांना गती द्या-…

मुंबई, दि. ११ :- राज्यातील महत्त्वाचे आणि लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणून महाबळेश्वरची ओळख असून दरवर्षी देश-विदेशातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येथे भेट देतात.
Read More...

काळे-कुंभे प्रकल्प व पुनर्वसन कामांना गती देण्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश – रोहयो …

मुंबई, दि. १० : प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक असून,जनहिताच्या दृष्टीने पुनर्वसन कामे व प्रकल्पाला तातडीने गती देण्याचे निर्देश जलसंपदा
Read More...

कोल्हापूर-रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या – मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई, दि. २७ :कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्या कामांना गती देण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी…
Read More...

गडचिरोलीचे भविष्य उज्ज्वल; विकास कामांना गती देण्यासाठी यंत्रणांनी ऑनफिल्ड कामावर लक्ष केंद्रीत…

गडचिरोली, (जिमाका) दि.21 :गडचिरोली जिल्हा सध्या विकासाच्या एका महत्त्वपूर्ण वळणावर उभा असून, येथील उच्च गुणवत्तेच्या लोह खनिजांच्या उपलब्धतेमुळे जिल्ह्यात
Read More...

पुणे महानगर क्षेत्रातील मलनि:सारणाच्या १२०९.०८ कोटींच्या कामांना मान्यता – मुख्यमंत्री देवेंद्र…

पुणे शहराचा ‘अग्नी प्रतिबंधक उपाययोजनांचा आराखडा’ तयार करावा नागपूर, दि. 11 : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील नागरी विकास केंद्रात मलनिसा:रण
Read More...

भरती परीक्षेच्या निकालानंतर किमान चार दिवसात नियुक्तीपत्र द्यावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १७ : शासकीय सेवांमध्ये विविध पदांच्या परीक्षांचे निकाल लागल्यानंतर विहित कार्यपद्धती अवलंबत किमान चार दिवसांमध्ये संबंधित उत्तीर्ण उमेदवाराला
Read More...