Browsing Tag

कर

रायगड जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचे जन्मदाखले तातडीने उपलब्ध करा – मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. ५ : पाणीटंचाई, शिक्षकांची रिक्त पदे, आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रलंबित जन्मदाखले तसेच स्थानिक विकासकामांशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावून
Read More...

रायगड जिल्ह्यातील क्रीडा संकुलांचा विकास स्थानिक गरजांनुसार करा – मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. ५ : तळा, श्रीवर्धन, म्हसळा आणि रोहा येथील क्रीडा संकुलांच्या विकासकामांमध्ये स्थानिक खेळाडूंच्या गरजा आणि त्या-त्या तालुक्यातील लोकप्रिय खेळांचा
Read More...

जुने पाण्याचे स्रोत पुनर्जीवित करून टंचाई आराखड्यात समावेश करा – मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. ५ : श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येक गावासाठी स्वतंत्र सूक्ष्म नियोजन करावे. तसेच संबंधित गावातील पाण्याचा स्रोत, नाले, बंधारे, साठवण तलाव आणि इतर
Read More...

तोरणमाळ जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करू – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. ५ : तोरणमाळचा पर्यटन विकास शाश्वत, नियोजनबद्ध आणि पर्यावरणपूरक पद्धतीने करताना तेथील नैसर्गिक वारसा जपत पर्यटकांसाठी आधुनिक व दर्जेदार सुविधा
Read More...

वाकवली येथे नवीन शासकीय कृषी विज्ञान पदव्युत्तर संस्था स्थापनेचा प्रस्ताव तयार करा

मुंबई, दि. ५ : कोकणातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर कृषी शिक्षण आणि अत्याधुनिक संशोधनाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दापोली कृषी
Read More...

सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांमध्ये वादळामुळे होणारे वीज वाहिन्यांचे नुकसान टाळण्यासाठी भूमिगत…

Milind Kadam M4B मुंबई, दि. ४: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांमध्ये वादळामुळे वीज वहन तारा व विद्युत
Read More...

देवगड येथे मत्स्य महाविद्यालय सुरु करण्याबाबत प्रस्ताव सादर करा – मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. ४ : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे मत्स्य नवीन मत्स्य
Read More...

तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला-चिपी पाणीपुरवठा योजनेचा सविस्तर अहवाल महिनाभरात सादर करा –…

मुंबई, दि. ४ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला ते चिपी विमानतळ पाणी पुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासह पाणी पंपांच्या वीज देयकात
Read More...

पीएच.डी. अधिछात्रवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करा – व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे

मुंबई, दि. ३ : अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), मुंबई मार्फत अनुसूचित जातीतील मातंग व त्यातील तत्सम जातीच्या
Read More...

पुराचे पाणी दुष्काळी तालुक्यांकडे वळवा; धरणांतील विसर्गाचे नियोजन करा – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. २ ऑगस्ट : जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे मुख्य धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे. या पार्श्वभूमीवर
Read More...