Browsing Tag

करव

पूर्णा नदीवरील साखळी बंधाऱ्यांची कामे कालमर्यादेत पूर्ण करावी – मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई, दि. १४ : पूर्णा नदीवरील 10 साखळी बंधारे (छत्रपती संभाजीनगर) तसेच भराडी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या पुनर्नियोजन अंतर्गत
Read More...

भंडारा शासकीय रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करावा – मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, दि. १३: भंडारा येथील स्त्री रुग्णालय सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रभावीपणे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने वैद्यकीय शिक्षण
Read More...

जिल्ह्यात मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेची अंमलबजावणी करावी – पालकमंत्री जयकुमार गोरे

सोलापूर, दिनांक ११ : मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पाणंद रस्ते योजना ही शासनाची एक महत्त्वाची योजना असून आत्तापर्यंतच्या शेत रस्ते योजनेतील सर्वोत्तम योजना आहे.
Read More...

संत शिरोमणी श्री सावता महाराज मंदिराचे डिझाईन आठ दिवसात अंतिम करावे – पालकमंत्री जयकुमार गोरे

श्री सावता महाराज मंदिरासाठी आवश्यक असलेली जमीन खरेदी प्रक्रिया तत्काळ सुरू करावी जगद्गुरु श्री महात्मा बसवेश्वर यांच्या
Read More...

प्रशासनाकडे टँकर मागणीचा प्रस्ताव आल्यास 48 तासात मंजुरी प्रदान करावी – पालकमंत्री जयकुमार गोरे

सोलापूर, दिनांक ११ : जिल्ह्यातील कोणत्याही गावातून संबंधित पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे टँकर मागणी चा प्रस्ताव आल्यानंतर त्यांनी 24 तासात
Read More...

सामंजस्य करारांची प्रभावी अंमलबजावणी करावी – मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. ११ : महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य सागरी आणि जलवाहतूक केंद्र बनविण्याच्या दृष्टीने, महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत
Read More...

शेतकऱ्यांना लिंकिंगची सक्ती केल्यास कठोर कारवाई करावी – पालकमंत्री जयकुमार रावल

धुळे, दि. ८ मे २०२६ (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात आगामी खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बि, बियाणे, रासायनिक खतांची
Read More...

समाजकल्याण खात्याला अधिक उंचीवर नेण्यासाठी अधिकाऱ्यांनी काम करावे – मंत्री संजय शिरसाट

पुणे, दि. ८: सामाजिक न्याय विभागाकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन दिवसेंदिवस बदलत आहे, आगामी काळातही कामात सातत्य ठेवून समाजकल्याण खात्याला अधिक उंचीवर
Read More...

सकारात्मक दृष्टीकोनातून टीकेचा स्वीकार करावा

मुंबई, दि. ८ : एखाद्याने केलेली टीका आपण स्वीकारलीच नाही, तर तिचा आपल्या मनावर कोणताही परिणाम होत नाही, असा सकारात्मक दृष्टिकोन गौतम बुद्धांच्या बोधकथेतून
Read More...

खरीप हंगामासाठी खते, बी-बीयाणे वितरणाचे काटेकोरपणे नियोजन करावे – मंत्री नरहरी झिरवाळ

नाशिक, दि. ७ मे ,२०२६ (जिमाका वृत्तसेवा):  आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शेतकऱ्यांना बी-बीयाणे व रासायनिक खतांचा सुरळीत व पुरेसा पुरवठा
Read More...