Browsing Tag

फडणवस

भरती परीक्षेच्या निकालानंतर किमान चार दिवसात नियुक्तीपत्र द्यावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १७ : शासकीय सेवांमध्ये विविध पदांच्या परीक्षांचे निकाल लागल्यानंतर विहित कार्यपद्धती अवलंबत किमान चार दिवसांमध्ये संबंधित उत्तीर्ण उमेदवाराला
Read More...

सार्वजनिक विद्यापीठांनी शैक्षणिक गुणवत्ता आणि राष्ट्रीय रँकिंग उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत – …

मुंबई, दि. १७ : राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांनी  शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय रँकिंग सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, यासाठी
Read More...

संवादातून, सर्वांच्या सहभागातून समृद्ध राज्य साकारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.१७ : सरपंच संवाद हा ‘क्यूसीआय’ने तयार केलेला प्लॅटफॉर्म, देशभरातील सरपंचांचा हक्काचा प्लॅटफॉर्म आहे. आज त्याच्यावर पंचवीस हजार सरपंचांसोबत एकावेळी
Read More...

‘महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध होणार – …

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर मुंबई, दि.१७ : राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःला सिद्ध
Read More...

नैसर्गिक शेतीस अनुरूप वाणांची निर्मिती आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १७ :राज्यात पुढील दोन ते तीन वर्षांत २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी बी-बियाणे उत्पादक कंपन्यानी
Read More...

माजी मुख्यमंत्री दिवगंत वसंतराव नाईक यांचे कार्य राज्याला दिशादर्शक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर, दि.16 (विमाका) :– महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले दिवगंत वसंतराव नाईक यांनी राज्याच्या दुष्काळमुक्तीसाठी केलेली
Read More...

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमुल्य योगदान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर, दि.16 :- मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये
Read More...

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर, दि.१६(जिमाका) : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले
Read More...

उद्योग क्षेत्राला सहाय्यभूत लॉजिस्टिक दर कमी करण्यासाठी शासन प्रयत्नशील – मुख्यमंत्री देवेंद्र…

एक्सएसआयओ इंडस्ट्री व ब्लॅकस्टोन कंपनीचा उद्योग विभागासोबत ५ हजार १२७ कोटींचा करार नागपूर, दि.१५ : राज्य शासनाने उद्योगांसाठी पुरक असे लॉजिस्टिक धोरण आणले
Read More...

आदिवासींच्या जल, जंगल, जमीन आणि संस्कृतीचे रक्षण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. १५ : राज्य शासन प्रत्येक आदिवासींना वन जमीन पट्टा देत आहे व त्यांच्या संस्कृतीचे रक्षण करीत आहे. आदिवासींच्या कल्याणासाठी राज्य शासन आदिवासी
Read More...